# Ratnagiri Live > ताज्या घडामोडींच्या बातम्या अवघ्या काही क्लिकवर ## Posts - [लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4/): दापोली : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर बीच येथे उत्साहात संपन्न झाल्या. हे स्पर्धेचे ५९ वे वर्ष होते. या सायकल शर्यतीत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक अनुक्रमे प्रशांत पालवणकर, केतन पालवणकर आणि अक्षय मंडपे यांनी पटकावला. धावणे मोठया गटात अथर्व बरजे, आयुष बरजे, रोशन राऊत आणि धावणे लहान गटात श्रेयांग मोरे, रुद्र बोरकर, वीर नरवणकर यांनी क्रमांक पटकावले. बैलगाडी शर्यतीत रुद्र सुबोध बोरकर, सचिन जाधव, प्रदीप नार्वेकर, नितेश बोरकर यांनी क्रमांक पटकावले. लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. … - [प्रा. योगेश हळदवणेकर प्रहार जनशक्ती पक्षाच्या रत्नागिरी तालुका प्रमुखपदी](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9/): रत्नागिरी : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी पक्षात नवीन नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांनी आज रत्नागिरी तालुक्यातील नेतृत्वाची धुरा योगेश यशवंत हळदवणेकर यांच्या हाती सोपवली आहे. पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा काजल परेश नाईक यांच्या स्वाक्षरीत निवड पत्रानुसार हळदवणेकर यांची अधिकृत तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. भारतीय संविधानातील मूल्ये—समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही व सामाजिक न्याय—ही भूमिका कायम ठेवत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाच्या निवड पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हळदवणेकर यांनी आतापर्यंत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य हीच त्यांच्या नियुक्तीमागील मोठी … - [विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची मोठी कारवाई!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af/): रत्नागिरी : सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर भर देत, कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने विनातिकीट प्रवास (Without Ticket Travel) करणाऱ्यांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. नोव्हेंबर २०२५ या एकाच महिन्यात ४२,९६५ अनधिकृत/अनियमित प्रवाशांकडून रेल्वेने २.३३ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. ​प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास (Konkan Railway Travel) मिळावा, तसेच तिकीटविरहित प्रवासाला आळा घालता यावा यासाठी कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी (Ticket Checking Drive) मोहिमांची वारंवारता वाढवली आहे.  आकडेवारी काय सांगते? कोकण रेल्वे प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये राबवलेल्या १,०७० विशेष तपासणी मोहिमांनी ही मोठी वसुली … - [रत्नागिरीत कोकणनगर येथे ११ डिसेंबरला इज्तिमाचे आयोजन](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-2/): रत्नागिरी : दावते इस्लामी (Dawat-e-Islami) शाखा रत्नागिरी यांच्या वतीने कोकणनगर, फैजाने अत्तार (Faizan-e-Attar) येथे भव्य तालुकास्तरीय इज्तिमा (Taluka Level Ijtima) चे आयोजन करण्यात आले आहे. सिद्दीकी ए अकबर यांच्या उर्स शरीफ निमित्ताने आयोजित हा धार्मिक कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. ​धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त, इज्तिमा संपल्यानंतर नियाजचे (प्रसाद) वाटप करण्यात येणार आहे. ​या महत्त्वपूर्ण आणि भव्य कार्यक्रमासाठी रत्नागिरी शहरातील आणि तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इज्तिमा आयोजक मुख्य मुद्दे - [शासकीय योजनांच्या जनजागृत्ती व्हॅनला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा !](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2025/): रत्नागिरी, दि. 10  : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखविला. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते. शासकीय योजना अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध असणाऱ्या योजना यांची माहिती या एलईडी व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाध, कन्यादान योजना, स्टँडअप योजना, कृषी स्वावंलबन योजना, दलित वस्ती … - [मंडणगड तालुक्यात नियंत्रण सुटलेली एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/): मंडणगड: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आज (बुधवार, दि. १०) पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. तालुक्यातील आंजर्ले ते नारगोली मार्गावर धावणारी एसटी बस एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बस वाहकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. ⏱️ पहाटेच्या वेळी नेमके काय घडले? बुधवारी पहाटे अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आंजर्ले ते नारगोली या मार्गावरील एका अवघड वळणावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटी बस उजव्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली. ​ तातडीने मदत आणि उपचार ​अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. बस ५० फूट खोल … - [कोकण रेल्वे मार्गावर उद्या वन वे स्पेशल धावणार !](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d-5/): रत्नागिरी : दक्षिणी रेल्वेच्या समन्वयाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असून, या विशेष सेवेमुळे उत्तरेकडील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज दिनांक 10 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथून सुटणारी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी येईल. महत्त्वाचे थांबे (Stoppages) ही विशेष गाडी खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल, ज्यामुळे विविध भागांतील प्रवाशांना लाभ घेता येईल: केरळ आणि कर्नाटक: कोल्लम जंक्शन, कायमकुलम, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाऊन, अलुवा, त्रिशूर, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळूरू जंक्शन. कोकण आणि गोवा: उडुपी, कुणपुरा, मूकांबिका रोड बायंदूर, कारवार, मडगाव जंक्शन, थिवीम, … - [खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५' या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%87/): उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय जासई उरण येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५’ या किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कुल जासईमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये समृद्धी शिंदे – गोल्ड मेडल, श्वेता सिंग – सिल्वर मेडल, श्रेया म्हात्रे – सिल्वर मेडल,ख़ुशी गौड – सिल्वर मेडल, हर्षिता यादव – सिल्वर मॅडल,दिया पाटील – ब्रॉन्झ मेडल,फातिमा शेख – ब्रॉन्झ मेडल तर पूर्वी भगत, समसारा शेख, तनिष्का देवरानी,तन्नू सरोज, क्रिशा भालेकर यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांना आर. के. जी. पब्लिक स्कुल जासईचे चेअरमन संतोष कृष्णाजी घरत, … - [उरण वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये वाहतुकीचे नियमांचे प्रबोधन](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/): उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : ९ डिसेंबर २०२५ रोजी तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय, फुंडे, उरण येथे वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत विशेष प्रबोधन करण्यात आले. या वेळी वाहतूक संबंधि प्रबोधन करण्यात आले. अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही वाहन चालवू नये,अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लर्निंग लायसनमध्ये कोणीही डबल सीट वाहन चालवणार नाही;चालवल्यास पक्का लायसनधारक पाठीमागे बसलेला असावा,आपण किंवा आपले आई‑वडील वाहन चालवीत असताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे,फोरविलर असल्यास सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे,सिग्नल जंप करू नये,ट्रिपल सीटवर कोणीही जाणार नाही,रॉंग साईडने वाहन चालवणार नाही आदी नियम संदर्भात जनजागृती करण्यात आली. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० … - [वीर वाजेकर महाविद्यालयामध्ये एड्स विषयी जनजागृती शिबिर](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae/): उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दिनांक ०९-१२-२०२५ रोजी वीर वाजेकर महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त एड्स विषयी जन जागृती शिबिराचे आयोजन केले गेले. ह्या कार्यक्रमाला समुपदेशक महादेव पवार, लॅब टेक्निशियन कु. तृप्ती परजणे, राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख,शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र मधील महादेव पवार (समुपदेशक) यांनी विदयार्थ्यांना एचआयव्हीचा इतिहास, एचआयव्ही होण्याची कारणे, गैरसमज, लक्षणे, उपचार, एचआयव्ही होवु नये घ्यावयाची काळजी , एचआयव्ही एड्स चा टोल फ्री … - [उरण वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रस्स्ता सुरक्षेचे धडे!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b5/): उरण (विठ्ठल ममताबादे ) : परंपरेने वाहणाऱ्या शिस्तीच्या धारेत नवा उजेड टाकत, उरण वाहतूक शाखेने वेशवी येथील प्राथमिक शाळेतील लहानग्यांना रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भविष्याची पावले सुरक्षित रहावीत, यासाठी पोलीस प्रशासनाने ज्ञानाचा हा सुंदर दिवा पेटवला. कार्यक्रमात रस्ता ओलांडताना डावीकडे–उजवीकडे पाहण्याचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, शाळेच्या बसमध्ये चढताना-उतरताना काळजी घेणे, सायकल चालविताना डावीकडून चालणे, हेल्मेटचे अत्यावश्यक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. मोबाईल किंवा हेडफोन वापरत रस्ता न ओलांडण्यासारख्या आधुनिक काळातील धोक्यांबाबतही विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले. अपघात दिसल्यास तत्काळ शिक्षकांना माहिती देणे, तसेच १०० किंवा ११२ वर कळवणे याबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली. या प्रबोधन सत्राला सुमारे ४० … - [१८ डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिवस](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a5%a7%e0%a5%ae-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95-%e0%a4%b9/): रत्नागिरी, दि. ८  : १८ डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांनी विद्यार्थ्यांमार्फत अल्पसंख्याक योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. - [साखरप्याजवळ वाहनाची धडक बसून सांबराचा जागीच मृत्यू](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b3-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%a1%e0%a4%95/): देवरुख : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरपानजीक करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारास 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वन विभागाने त्वरित हालचाली सुरू केल्या. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांच्यासह दाभोळे येथील वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपाचे सहाय्यक वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर आणि आरवलीचे सुरज तेली यांनी घटनास्थळी भेट देत मृत सांबराची पाहणी करुन पंचनामा केला. या अपघातात धडक देणारे वाहन अद्याप अज्ञात असून, संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांवर वेगमर्यादा पाळण्याचे … - [राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून चिपळूणच्या मिलिंद साठे यांची नियुक्ती](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be/): चिपळूण : राज्याच्या महाधिवक्ता पदासाठी चिपळूण तालुक्यातील मालघर गावचे सुपुत्र आणि वरिष्ठ विधीज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, नव्या नियक्तीपर्यंत जबाबदारी सांभाळण्याची विनंती सरकारने त्यांना केली होती. त्यानुसार ते कार्यभार पाहत होते. मिलिंद साठे हे मुंबई उच्च न्यायालयातील अनुभवी आणि प्रतिष्ठित वरिष्ठ वकील म्हणून ओळखले जातात. विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली असून त्यांचा समृद्ध अनुभव राज्य सरकारला मोठा उपयोग ठरेल, असा विश्वास मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. मालघर–चिपळूण येथील विधीज्ञ राज्याच्या सर्वोच्च कायदे पदावर विराजमान झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. … - [अवघा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याचा पुन्हा नवा विक्रम!](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%98%e0%a4%be-%e0%a5%a7%e0%a5%a8-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4/): उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरणचा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर पोहुन पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. याआधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे प्रवाह पोहून पार केले आहेत. तर त्याने पोहून पार केलेले तिनही प्रवाह प्रथम पोहून पार करण्याचा नोंद मयंकच्या नावाने झाली आहे.  उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने नवा विक्रम स्थापित केला आहे. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर त्याने … - [रत्नागिरी 'विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत'वर व्याख्यान](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be/): रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत. रत्नागिरीत येत्या ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पंधरावा कीर्तनसंध्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे महाभारताचा उत्तरार्ध या विषयावर आख्याविषयावर कीर्तने सादर करणार आहेत. महोत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी येत्या २० आणि २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे यांची “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही दोन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती कीर्तनसंध्या परिवारातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या … - [रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराजांना अभिवादन](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-8/): रत्नागिरी : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यालयीन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. - [रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत ३ जानेवारीपासून श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be/): रत्नागिरी : श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचे सार सांगणारा आणि जीवनाला दिशा देणारा महान ग्रंथ आहे. आजच्या कलियुगात तर गीतेचा संदेश पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा आहे. रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे येत्या जानेवारी महिन्यापासून श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. १२ ते ७० या वयोगटातील कोणीही या वर्गांमध्ये येऊन गीता शिकू शकणार आहे. त्यामुळेच अधिकाधिक रत्नागिरीकरांनी या गीता शिकवणी वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य श्री. मंदार भिडे आणि उपाध्यक्षा सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले आहे. श्रीमद्भवद्गीता शिकवणी वर्ग तीन जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत गोविंद … - [कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू!](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86/): रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडून दाखवणार आहेत. यंदाचे या कीर्तन महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यानुसार सन २०१२ पासून गेली चौदा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. रामायणानंतर महाभारत या प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठ्या महाकाव्यातील काही भाग गेल्या वर्षीच्या महोत्सवात सादर करण्यात आला होता. महाभारत ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या … - [चिपळुणात दोन डम्परच्या भीषण अपघातात महावितरण कर्मचारी ठार](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad/): चिपळूण : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कोंडमळा येथे रस्त्यातच उभ्या असलेल्या डम्परला दुसऱ्या एका डम्परने मागून जोराची धडक दिली. या अपघातात अमित एकनाथ हुमणे (30, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. अमित हुमणे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने आगवे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शौकतअली या डम्पर चालकावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश हुमणे हे त्यांच्या ताब्यातील डम्पर आगवे ते चिपळूण असे चालवित होते. यावेळी महामार्गावरील कोंडमळा येथे एका वळणावर शौकत अली याने डाव्या बाजूच्या लेनवर धोकादायक स्थितीत डम्पर उभा केला होता. या डम्परला … - [ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास महाराष्ट्र शासनाची मान्यता](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d/): रत्नागिरी   :  रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास – सन 2026  महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.  प्रवेशाची अंतिम मुदत 20 डिसेंबर 2025 असून किमान पात्रता  एच. एस. सी (12 वी) उत्तीर्ण आहे. पदवीधर आणि सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत येणाऱ्या उमेदवारांस प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीक्षा होऊन उत्तीर्ण उमेदवाराला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांस मान्यता प्राप्त  प्रशाला (हायस्कूल) येथे ग्रंथपाल म्हणून तसेच सार्वजनिक ग्रंथालयातूनही ग्रंथपाल म्हणून नेमणूक होऊ शकते. महाविद्यालयामधूनही ग्रंथालय सहाय्यक म्हणून नेमणूक अशा … - [डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d-6/): चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा अध्यक्ष संदीप येलये, प्रमुख पाहुणे कांबळे सर व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्राध्यापक मनोगतात प्रा.सौ.नंदा कांबळे मॅडम यांनी आपल्या मनोगता मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा संघर्ष विद्यार्थि वर्गाला सांगितला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.कांबळे सर यांनी आपल्या मनोगतामधून आंबेडकरांचे घटनानिर्मितील योगदान तसेच स्त्रिया,कामगार, शेतकरी यांच्या साठीचे योगदान आपल्या मनोगता मधून व्यक्त केले.तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा येलये … - [Konkan Railway | सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर कराव्यात](https://ratnagirilive.in/local-updates/konkan-railway-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0/): राजापूर : राजापूर तालुक्यातील सौदळ रेल्वे स्थानकाला हाॅल्ट स्टेशन म्हणून मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या स्थानकावर कसलीच सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करावी तसेच कोकण कन्या किंवा तुतारी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांपैकी एका गाडीला थांबा द्यावा, अशा मागणीचे निवेदन बागवेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन दिले आहे. सौंदळ रेल्वे स्टेशन हे गैरसोयीचे स्थानक बनले आहे या स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना प्रवास करताना मोठी गैरसोय होत आहे. फलाटावर शौचालय तसेच पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत … - [हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापान कार्यक्रम](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d/): नागपूर :  महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्यावर आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आयोजित या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, विविध विभागांचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि राज्यातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी राज्याच्या प्रगतीसाठी एकसंघपणे आणि निर्धाराने पुढे जाण्याचा दृढ … - [कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे मंडळ निहाय कृषी मेळावा उत्साहात](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a5%8b/): चिपळूण :  कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मंडळ निहाय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यापीठातील नामांकित शास्त्रज्ञ डॉ. संतोष वरवडेकर, डॉ.अजय राणे , डॉ. मंदार खानविलकर व डॉ.सुदेशकुमार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये बांबु लागवड, मातीची तपासणी, मृद आरोग्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, पिका नुसार खत व्यवस्थापन, आंबा व काजू पिकावरील किड … - [रत्नागिरी MIDC : जे. के. फाईल ते फिनोलेक्स कॉलेज रोडची अत्यंत दुर्दशा; खड्डे आणि धुळीने प्रवासी हैराण!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-midc-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ab/): ‘एमआयडीसी’च्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर त्रासदायक प्रवास; नागरिकांचा संतप्त सवाल – दुरुस्ती कधी? रत्नागिरी : येथील मिरजोळे औद्योगिक वसाहती (MIDC) मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा जेके फाईल (J.K. File) ते फिनोलेक्स कॉलेज (Finolex College) कडे जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे एमआयडीसी (MIDC) प्रशासनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ​️ खड्डेमय रस्त्याची स्थिती आणि कारणे ​ नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण ​हा रस्ता केवळ फिनोलेक्स कॉलेजकडेच नव्हे, तर एमआयडीसीतील अनेक कंपन्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे औद्योगिक उत्पादन आणि वाहतुकीवरही परिणाम होत आहे. ​स्थानिक … - [जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना ८० सायकलींचे वाटप](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/): परभणी, दि. ६ : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत सिमुरगव्हाण (ता. पाथरी जि. परभणी) येथे गुरुवारी श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी सामाजिक उपक्रमातर्गत मराठवाड्यातील ८० शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटण्यात आल्या. मराठवाडा पिठातर्फे या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या हस्ते श्री दत्ताची विधिवत पूजा संपन्न झाली. दिवसभर पीठावर विविध आध्यात्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी ६ वाजल्या पासून दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होती. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत ता.पाथरी,सिमुरगव्हाण येथील दत्त जयंती सोहळा संपन्न झाला याप्रसंगी मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना 80 सायकलींचे वाटप करण्यात आले. सायंकाळी मुख्य कार्यक्रमात संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत … - [मुंबई गोवा महामार्गावर वाहनाची धडक बसून एक ठार](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b5/): रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील ईश्वर धाब्याजवळ आज (रविवार) सकाळी सुमारास सहा वाजण्याच्या सुमारास  झालेल्या भीषण अपघातात एका नेपाळी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये हा अपघात घडला असून चालक फरार झाला आहे. घटनास्थळी तपासाची कारवाई सुरू असताना मृत इसमाच्या खिशातून मिळालेल्या आधार कार्डावरून तो नेपाळी असल्याचे समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे त्या प्रौढाला  रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली … - [वीर वाजेकर महाविद्यालयात हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग कार्यशाळा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4/): उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स व कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक मृदा दिन या निमित्ताने हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भावना घाणेकर, सदस्य – महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच उद्योजकता कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा नवनवीन उपक्रमांचा उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठाक्कर होते. … - [राष्ट्रीय एकता पदयात्रेतून एकतेचा संदेश!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a4/): रत्नागिरी  : जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच समाजशास्त्र विभागाच्या स्वयंसेवक व विद्यार्थांनी यात सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सरदार पटेल यांनी ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताच्या एकतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हे पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. विशेषतः तरुणांमध्ये राष्ट्रीय गौरव, देशभक्ती आणि देशाप्रती सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे, … - [नवोदय विद्यालयासाठी १३ डिसेंबरला प्रवेश परीक्षा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%a9-%e0%a4%a1/): रत्नागिरी : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.बसवराज यांनी कळविले आहे. - [कोकण रेल्वेच्या सतर्क TTE मुळे बोर्डिंग स्कूलमधून पळालेला १३ वर्षीय मुलगा सुरक्षित](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-tte-%e0%a4%ae%e0%a5%81/): मडगाव : कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर आज (दि. ४ डिसेंबर) ट्रेन क्रमांक १२१३३ मध्ये प्रवास करत असताना मंगगळूर (MAQ) विभागाचे दक्ष मुख्य तिकीट तपासनीस (Head TTE) श्री. राघवेंद्र शेट्टी यांनी केलेल्या तत्परमुळे, वसतिगृहातून (Boarding School) पळून गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाला वेळीच शोधण्यात यश आले. या मुलाला शाळा आणि कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​ काय घडले नक्की? ​श्री. शेट्टी हे आज ट्रेन क्र. १२१३३ च्या S3 डब्यात (Coach S3) तपासणी करत असताना, त्यांना एक १३ वर्षांचा मुलगा एकटा आणि गोंधळलेला दिसला. चौकशी केली असता तो मुलगा बोर्डिंग स्कूलमधून पळून आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ​ KRCL कडून ५००० … - [कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0-5/): रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. रेल्वेने आता ट्रेन क्रमांक २२४१३ मडगाव जंक्शन – ह. निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस मध्ये OTP (वन टाईम पासवर्ड) आधारित तत्काळ तिकीट बुकिंग (Tatkal Booking) सेवा सुरू केली आहे. तत्काळ तिकीट बुकिंग आता अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ​रेल्वे तिकीट आरक्षणात (Ticket Reservation) होणारा गैरवापर आणि दलालांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘राजधानी’ सारख्या प्रमुख ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू झाल्याने खऱ्या आणि गरजू प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. ​️ कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मडगाव ते ह. निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान धावणारी ही राजधानी एक्सप्रेस कोकण … - [चाईल्ड केअरतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b6/): उरण (विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे करुणेश्वर वांजे वृद्धाश्रमात अन्न दान करण्यात आले. संस्थेने संस्थापक अध्यक्ष  विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्ष अनेक उपक्रम राबविले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. तसेच वृद्धाना मनोरंजन म्हणून सूर मिलाफ सदरकर्ते विवेक केणी यांचा हा सदाबहार गीताचा कार्यक्रम ही अतिशय खेळी मेळीच्या वातावरण संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमात नवीन चैतन्य निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला  विक्रांत कडू यांना औक्षण करण्यात आले. नंतर त्यांना शुभेच्छा देऊन, उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक विवेक केणी यांचा संस्थेतर्फे रायगड विशेष ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने … - [आंतरराष्ट्रीय मि. आशिया मेन फिजिक स्पर्धेत उरणच्या प्रतिक दर्णे याला कास्य पदक](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae/): उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : पटाया थायलंड येथे पार पडलेल्या एशियन फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप दरम्यान मेन फिजिक या खेळात उरणच्या प्रतिक दर्णे याला ब्रॉन्झ मेडल मिळाल्याबद्दल त्याचे रायगड,महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्याचे कौतुक होत आहे. रायगड जिल्हा हौशी शरीरसौष्ठव  संघटना, महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना तसेच इंडियन फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन मधून त्यांची निवड मि. आशिया मेन फिजिक या स्पर्धेसाठी झाली होती. त्याची ही निवड त्याने सार्थ करून दाखवली. या स्पर्धेसाठी त्याच्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी त्याची मदत केली अशा सर्वांचे त्याने जाहीर आभार मानले. यापुढे रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याचे … - [रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्र.१० मधील दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad/): रत्नागिरी  : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र.10 (जागा 10 अ व 10 ब) मधील सदस्य पदांकरिता दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर २०२५ असणार आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील आदेश क्र. रानिआ-२०२५/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का-६ दि.२९ नोव्हेंबर २०२५ व महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ यातील नियम ४ आणि ५ व इतर सर्व अनुषंगिक तरतुदीप्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी अनुसूचीच्या अनुक्रमांक १ मध्ये विनिर्दिष्ट … - [रत्नागिरी जिल्ह्यात न. प /न. पं. निवडणुकीत ६८.१४ टक्के मतदान](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8-%e0%a4%aa-%e0%a4%a8/): रत्नागिरी,  : जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान केले. एकूण ६८.१४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान, झालेले मतदान, पुरुष, महिला, एकूण व टक्केवारी पुढीलप्रमाणे-नगरपरिषद रत्नागिरी – पुरुष ३१३२४, महिला ३३४२१ इतर १ एकूण मतदान ६४७४६ पैकी झालेले मतदान – पुरुष १७२४५, महिला १८४२२, इतर १ एकूण- ३५६६८, ५५.०९ टक्केचिपळूण – पुरुष २०९८६, महिला २१५९६ एकूण मतदान ४२५८२ पैकी झालेले मतदान – पुरुष १३४३९, महिला … - [रत्नागिरीच्या संकेता सावंत यांची राज्य स्पर्धेसाठी पंचपदी निवड](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5/): रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित ३५ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर क्योरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि ११ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2025 26 ही ५ ते ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड, लातूर येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात चालणाऱ्या ईगल तायक्वांदो अकॅडमीमध्ये संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या खेळाच प्रशिक्षण घेत असून स्पर्धेमध्ये … - [नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5/): रत्नागिरी : राज्यातील 246 नगर परिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रिट याचिकेच्या सुनावणीमध्ये देण्यात आलेल्या निर्णयानुसार दि. 3 डिसेंबर 2025 रोजी होणारी मतमोजणी ही आता दि. 21 डिसेंबर 2025 रोजी करावी व तसा निकाल घोषित करावा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच न्यायालयीन अपील दाखल झाल्याने बाधित झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतींकरिता मतदान दि. 20 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी दि. 21 डिसेंबर 2025 रोजी नियोजित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे.नागपूर खंडपीठात … - [भारतीय संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारा सांस्कृतिक महोत्सव!](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a6/): नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाणीज या प्रशालेमध्ये शनिवारी आनंदोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हमारी संस्कृती हमारा सन्मान’ या थीमवर आधारित  प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्ये नाटय असे विविध कार्यक्रम सुंदररित्या सादर केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी , सकलसौभाग्य संपन्न सुप्रियाताई व दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प.पू कानिफनाथ महाराज उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते. नाणिज क्षेत्री शनिवारी झालेल्या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीप प्रज्वलाने उद्घाटन करताना सौभाग्यवती सुप्रियाताई, शेजारी रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी, शिक्षणाधिकारी किरण लोहार,  सरपंच विनायक शिवगण, व अन्य मान्यवर. श्रीमद रामानंदाचार्य … - [जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांना भेट](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%9c-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b2/): रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. मतदानाची तयारी आणि सुरक्षेची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गोदूताई हायस्कूलमधील मतदान केंद्रासह महत्त्वाच्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जिंदल यांनी मतदानाची व्यवस्था, नागरिकांची उपस्थिती तसेच प्रशासनाच्या नियोजनाची माहिती घेतली. त्यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक रीतीने पार पडावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून सर्व केंद्रांवर वातावरण उत्साहाचे होते. - [गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी निवड](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9-8/): चिपळूण | मांडकी-पालवण: मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या बळावर गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय (Govindraoji Nikam Krishi Mahavidyalaya), मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची आगामी 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – 2025 (Maharashtra State Inter-University Krida Mahotsav – 2025) मध्ये सहभागासाठी निवड झाली आहे. ​ कधी आणि कुठे? कोणत्या खेळांमध्ये निवड? गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या (GKNM) खेळाडूंनी तब्बल आठ (8) वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये प्रमुखतः कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवात त्यांची कामगिरी पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार … - [प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a5%ab%e0%a5%a7-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87/): मुंबई दि. १ :   राज्यात उद्या होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा बनवणं हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ वर 51 टक्के मते मिळवण्यासाठीची लढाई  आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून प्रत्येकाने घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि  नगरसेवकपदासाठीचे सर्व उमेदवार कसे … - [रत्नागिरीत जागतिक एड्स दिनानिमित्त दुचाकी रॅली](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%8f%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4/): रत्नागिरी, दि. १ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात झाली. रॅली सिव्हील हॉस्पिटल येथून जयस्तंभ मार्गे साळवी स्टॉप व परतून मारूती मंदिर मार्गे सिव्हील हॉस्पिटल येथे समारोप झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, रक्तपेढी अधिकारी डॉ. अर्जुन सुतार, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त एड्स विषयी जनजागृती व जास्तीत … - [रत्नागिरी प्रभाग १० मधील नगरसेवक पदासाठी ४ डिसेंबरला सुधारित निवडणूक कार्यक्रम](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa/): रत्नागिरी : जिल्हयातील 4 नगर परिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूका आहेत. पैकी केवळ रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात प्रभाग क्रमांक 10 करिता दोन अपिले दाखल करण्यात आली होती व त्यांचा निकाल न्यायालयाकडून 25 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूकआयोगाकडील सदर आदेशानुसार प्रभाग क्रमांक 10 मधील सदस्य पदाकरिता जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात येत असून त्याबाबतचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल, याची नोंद संबंधित प्रभागातील मतदार व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील रानिआ २०२५/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का-६, 29 नोव्हेंबर 2025 च्या … - [राजापूरजवळ रायपाटणमध्ये हॉटेल जळून खाक; गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b3-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87/): राजापूर (रत्नागिरी): राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे हॉस्पिटलजवळ असलेल्या ‘गणेश कृपा’ (Ganesh Krupa Hotel) या हॉटेलला रविवारी सायंकाळी अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल जळून भस्मसात झाले. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ​⚡ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता ​हॉटेल मालक सदानंद महादेव गोडेकर हे काही कामानिमित्त पाचल येथे गेले होते. ते पाचलहून परत आले असता त्यांना हॉटेलमधून धुराचे लोट येत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ हॉटेलचा दरवाजा उघडला असता, आतमध्ये मोठी आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​ सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला ​हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच रायपाटण … - [Breaking | रत्नागिरी नगर परिषद प्रभाग १०मधील नगरसेवक निवडणूक स्थगित; आता २० डिसेंबरला मतदान](https://ratnagirilive.in/local-updates/breaeking-%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/): रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या (Ratnagiri Nagar Parishad) प्रभाग क्रमांक दहा मध्ये होणारी नगरसेवक पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) स्थगित केली आहे. उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ​ निवडणूक कधी होणार? न्यायालयीन प्रक्रियेमुळे बदल रत्नागिरी नगर परिषदेसाठी २ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीची (General Election) मतदान प्रक्रिया नियोजित आहे. रत्नागिरीसह इतर सहा नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये याच दिवशी मतदान होणार आहे. मात्र, प्रभाग क्रमांक १० मध्ये उमेदवारी अर्ज ठरवण्यासंदर्भातील याचिकेवर न्यायालयीन निकाल येण्यास विलंब झाला. या कायदेशीर कारणामुळेच आयोगाने प्रभाग १० मधील केवळ नगरसेवक पदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. ​✅ नगराध्यक्ष पदासाठी … - [उरण नगरपरिषदेमध्ये तिरंगी लढत](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97/): उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी तर निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी आहे. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी  नगराध्यक्ष पदासाठी ४ तर २१ नगरसेवक पदासाठी ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. निवडणूक जवळ आल्याने प्रचारात आता रंगत आली आहे.  नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीचे शोभा कोळी शाह, महाविकास आघाडी तर्फे भावनाताई घाणेकर, शिवसेना महायुती तर्फे रुपाली ठाकूर तर अपक्ष म्हणून शेख इसरार असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजप महायुतीने एक नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत.महाविकास आघाडीने सुद्धा एक नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत … - [रत्नागिरीजवळ नाचणे येथे 'जीवन प्राधिकरण'च्या गोडावूनला भीषण आग; लाखो रुपयांचे पाईप जळून खाक](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b3-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87/): रत्नागिरी: शहरानजीकच्या नाचणे परिसरात रविवारी (रविवार, ३० नोव्हेंबर) सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) गोडाउनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे लाखोंचे एचडीपी पाईप्स जळून भस्मसात झाले आहे. यात प्राधिकरणाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली ​नाचणे येथील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणच्या गोडाउन परिसरात ही दुर्घटना घडली. तासभरानंतर आगीवर नियंत्रण ​आगीमुळे गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. नागरिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. ​जीवन प्राधिकरणच्या या गोडावूनला आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे प्राधिकरणाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. - [मुंबई-गोवा महामार्गावर खैराच्या लाकूड तस्करीला ब्रेक!](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%96-2/): चिपळूण (रत्नागिरी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) खैर लाकडाची (Khair Wood) बेकायदा वाहतूक करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे वन विभागाने धडक कारवाई करत विनापरवाना खैर लाकडाचा मोठा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनपाल रेशमा कावळे आणि जाधव यांच्या पथकाने शनिवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता ही कारवाई केली. ​ झेनॉन गाडीतून अवैध वाहतूक वन विभागाच्या पथकाला महामार्गावर एका झेनॉन गाडीतून संशयास्पदरीत्या खैर लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळले. पथकाने तत्काळ गाडी थांबवून ताब्यात घेतली. त्यानंतर ही गाडी असुर्डे येथील पटेल मिल येथे जमा करण्यात आली आहे. ​⚖️ ८० मण खैर लाकूड जप्त, पुढील तपास सुरु वन कर्मचाऱ्यांनी … - [चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a5%a8-%e0%a4%a1/): रत्नागिरी: शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता दत्तयागाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. बुधवार दि. ०३ डिसेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता आरती, सकाळी ११:०० वाजता अखंड नामजपाची सुरुवात होणार आहे. गुरुवार दि. ०४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता नामजपाची सांगता होईल. दुपारी १२:३० नंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी ०५ वाजता ह.भ.प. कौस्तुभ फाटक यांचे दत्त जन्माचे किर्तन होईल. सायंकाळी ०६:०० वाजता दत्त जन्म होईल त्यानंतर महाप्रसाद होईल. शुक्रवार दि. ०५ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता तुळशी व फुले सहस्रनाम पादूकांवर … - [रत्नागिरीत सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4/): रत्नागिरी :  मैदानावरील खेळ खिलाडू वृती शिकवत असतात. आयुष्याच्या मैदानात विजेता ठरायचे असेल तर स्वतःशी स्पर्धा असावी, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी उद्घाटक म्हणून केले. सहायक आयुक्त समाज कल्याण द्वारा पाचल येथे आयोजित  जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. यावेळी सहायक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.       श्री सातपुते यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी संचलन करुन मानवंदना दिली. श्री सोळंकी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करण्यात आली. यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली.        खेळाडूंना शुभेच्छा देताना श्री सातपुते म्हणाले, मैदानी … - [जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मृणाल ठाकरे हिची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव-2025 साठी निवड](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5/): चिपळूण :  कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. मृणाल ठाकरे या विद्यार्थिनीची बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आगामी २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ मध्ये सहभागासाठी निवड करण्यात आली आहे. दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ या खेळाच्या मैदानात कु. मृणाल ठाकरे ची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या विद्यार्थिनीच्या यशामध्ये मार्गदर्शक म्हणून मोलाचा वाटा हा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. … - [शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका : डॉ. तानाजीराव चोरगे](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a/): चिपळूण : “कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्याच्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही, त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधा,” असे प्रतिपादन कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे (Dr. Tanajirao Chorge) यांनी केले. चिपळूण येथे ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा मेळावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक (RDCC Bank), रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव कृषी महाविद्यालय (मांडकी पालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांची मांदियाळीया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष … - [उरणचे समाजसेवक समीर म्हात्रे यांना 'कोकण रत्न पदवी पुरस्कार' जाहीर](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be/): उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग असलेले, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य समीर शंकर म्हात्रे यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा, शनिवार दि. १३ डिसेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर यांची उपस्थिती लाभणार आहे. - [रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीतर्फे ज्येष्ठ सभासद गोविंद राठोड यांना गौरवणार!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%bf/): रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित यांनी नुकताच आपला एक मोठा टप्पा पार केला आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी पतपेढीने आपल्या यशस्वी वाटचालीची ४० वर्षे पूर्ण करून ४० व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. यानिमित्त आयोजित ज्येष्ठ सभासदांच्या सत्कार सोहळ्यात खेड तालुक्यातील विद्यमान ज्येष्ठ सभासद मा. श्री. गोविंद गणपती राठोड यांना ३० नोव्हेंबर रोजी  गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ सभासदांचा होणार सन्मान पतपेढीच्या ४० व्या वर्षात पदार्पणानिमित्त, पतपेढीच्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान देणाऱ्या जेष्ठ सभासदांचा सन्मान करण्याचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणेच ज्येष्ठ माजी चेअरमन … - [समाजकल्याण विभागामार्फत २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a4%a4/): रत्नागिरी, दि. 27 : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण द्वारा मुलां/मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आणि समाजकल्याण कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला/सांस्कृतिक महोत्सव 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजापूर तालुक्यातील मुलांचे शासकीय वसतिगृह, रायपाटण (पाचल) येथे आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवातंर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजता होणार असून समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे आहेत.जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता होणार असून, समाजकल्याण मुंबई … - [डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d-5/): चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संदिप येलये व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेस व संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण केला. या नंतर कु.आदित्य जोशी या विद्यार्थ्याने प्रास्ताविकेचे वाचन केले. विद्यार्थी मनोगतामध्ये प्रास्ताविकेचे महत्त्व,संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार या द्वारे आपली मते व्यक्त केली.तसेच अध्यक्षीय मनोगतात प्रा येलये सर यांनी भारत हा प्रजासत्ताक देश आहे तसेच न्याय स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये विद्यार्थ्यांना पटवून सांगितली. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सामाजिक व आर्थिक न्याय मिळवणे हे उद्दिष्ट तसेच … - [Good News | रत्नागिरी पोलीस दलाची एआय व्हाट्सअप चॅटबॉट सुविधा](https://ratnagirilive.in/local-updates/good-news-%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%8f/): रत्नागिरी | विशेष प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. सोमवार, दि. २४/११/२०२५ रोजी, “रत्नसेतू” या अत्याधुनिक स्मार्ट ए. आय. (AI) व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधेचा शानदार लोकार्पण सोहळा पार पडला. ​ उद्घाटन सोहळा आणि प्रमुख उपस्थिती ​हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा.पो.से) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. रत्नागिरी पोलीस दलाच्या या डिजिटल उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे. ​यावेळी, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से) आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ … - [ट्रेलर उलटल्याने मुंबई गोवा महामार्ग अडीच तास ठप्प](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97/): नाणीज (रत्नागिरी) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील चढावात बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. सुमारास रसायन भरलेला ट्रेलर अचानक मागे येऊन उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग तब्बल अडीच तास बंद राहिल्यामुळे वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करुन दुपारी 1 वा. उलटलेला ट्रेलर बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रेलर चालक दशरथ मुनिराज बिंद (49, रा. मानखुर्द, मुंबई) हा बुधवारी सकाळी आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-43-बीपी-4646) वर आयसो टँक लोड करुन गोव्यातील कारखान्यातून रायगडमधील उरण येथील न्हावा शेवा बंदरात जात होता. सकाळी 10 वा. सुमारास ट्रेलर हातखंबा … - [कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहाचे उद्घाटन](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d/): मडगाव (गोवा): कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संतोष कुमार झा यांनी मडगाव रेल्वे स्टेशनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दुय्यम दर्जाच्या कर्मचारी वर्गासाठी विश्रामगृहाचे (Subordinate Rest House) उद्घाटन केले. या सुविधेमुळे आता कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची उत्तम व्यवस्था उपलब्ध झाली आहे. अत्याधुनिक सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना मिळणार आराम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय लक्षात घेऊन हे विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे त्यांना प्रवासादरम्यान आणि ऑन-ड्युटी भेटींदरम्यान विश्रांतीसाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा मिळेल. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा पुरवण्यास KRCL ने दिलेले हे प्राधान्य अधोरेखित … - [सिंधुदुर्गचा सुपुत्र विराज मर्गजची ५२व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर (पूर्व) संघात निवड](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf/): मुंबई: मेहनत, जिद्द आणि जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या पांग्रड गावातील सुपुत्र,l विराज प्रल्हाद मर्गज याने कबड्डीच्या मैदानात आपला दमदार ठसा उमटवला आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत ५२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर (पूर्व) कबड्डी संघात त्याची मानाची निवड झाली आहे. विराजच्या या यशाने केवळ पांग्रड गावच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान अभिमानाने वाढवला आहे. कष्टाला मिळाली शिस्तबद्ध सरावाची जोड ​उच्च शिक्षणासाठी मुंबई नगरीत आलेल्या विराजने आपल्या स्वप्नांना कधीही दुरावू दिले नाही. स्वप्न साकार करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. शिस्तबद्ध सराव, कष्ट आणि श्री स्वयंभू महादेवाची अखंड कृपा … - [बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोंबिंग ऑपरेशनचे आदेश देणार :   जिल्हाधिकारी मनुज जिंदल](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b/): रत्नागिरी, दि. २५ :  दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून देशभरातील दहशतवादी कट, देशभरात सापडत असलेले स्फोटकांचे साठे, बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच बांगलादेशी घुसखोरी या धोकादायक प्रवृत्तींना थोपवण्यासाठी तातडीने कारवाईची गरज असल्याचे हिंदु राष्ट्र समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. समितीच्या वतीने आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांना या संदर्भात दोन महत्त्वाची निवेदने देण्यात आली. यावर श्री. मनुज जिंदल म्हणाले की, बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोंबिंग ऑपरेशनचे आदेश पोलीस प्रशासनाला देऊ. रेल्वेमधून येणाऱ्या संशयास्पद आणि अनोळखी व्यक्तींबाबत रेल्वे पोलिसांना तपास करायला सांगू. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्याचेही श्री. जिंदल यांनी सांगितले. दहशतवादी … - [साईबाबांच्या मानाच्या उरणच्या पालखीला महेंद्रशेठ घरत यांचा खांदा !](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%b0/): उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : “उरण येथील श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीची यथोचित पूजा मंगळवारी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दत्त मंदिरात करण्यात आली. यावेळी आरतीचा मानही साई भक्तांनी महेंद्रशेठ घरत यांना दिला. त्यानंतर श्री साई सेवा मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी गेली ३८ वर्षे शिर्डीला न चुकता जातोय. १९८७ मध्ये मी न्हावायार्डला कामाला लागतात पहिल्यांदा एसटीने शिर्डीला गेलो होतो. तेव्हापासून साईबाबांचा आशीर्वाद मला मिळतोय. त्यामुळे सर्वच दिंड्यांना अनेक वर्षांपासून मी सढळ हस्ते मदत करतोय. साईबाबांचा आशीर्वाद माझ्या मागे कायम आहे. मी साईभक्त असल्यामुळेच माझ्या शेलघरमध्ये भव्यदिव्य साई मंदिर बांधतोय. ते काम लवकरच … - [मतदान दिवशी आठवडा बाजार बंद](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ac/): रत्नागिरी, दि.25 : मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगर परिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) मधील क तरतुदीनुसार रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी भरविण्याकरिता जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत. नगर परिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमानुसार दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगरपरिषद व … - [उरण महाविद्यालयात संविधान जागर कार्यशाळा](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be/): उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय संविधान जागर अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षापूर्वी निमित्ताने विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या कार्यशाळेत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला गेला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे  निश्चय साक्षात साधना हे होते. त्यांनी भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय, बंधुता, समाजवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,विश्वास, संधीची व दर्जाची समानता, सामाजिक न्याय इत्यादी विषयावर सविस्तर मांडणी केली व विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासाचे महत्त्व सांगितले. यावेळी सत्यवान ठाकूर यांनीही … - [धावत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशास आरपीएफ जवानांनी वाचवले!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d/): मडगाव / गोवा: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) दोन जवानांनी प्रसंगावधान दाखवत एका ६६ वर्षीय प्रवाशाला धावत्या ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले. ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ (Operation Jeevan Raksha) अंतर्गत ही घटना मडगाव स्टेशनवर (Madgaon Station) रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईला जाताना ही घटना घडली. ​नेमकं काय घडलं? कोकणकन्या एक्सप्रेस (टगाडी क्र. २०११२) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून मडगावहून मुंबईच्या दिशेने  रवाना झाली होती. याच वेळी, गणेश लिम्राज श्रीदत्त (वय ६६, रा. आडनी, जि. उस्मानाबाद, महाराष्ट्र) नावाचा प्रवासी मागील जनरल डब्यातून चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात त्यांचा पाय घसरला आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये खाली … - [कोकण रेल्वेचे 'KR MIRROR' ॲप प्रवाशांसाठी खुले!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-kr-mirror-%e0%a5%b2%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6/): नव्या रुपात! प्रवाशांसाठी सुविधांचा खजिना! मुंबई : कोकण रेल्वे (KRCL): कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री संतोष कुमार झा यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी ‘KR MIRROR’ ॲपचे पुधारित (Redesigned) व्हर्जन (आवृत्ती) नुकतेच लाँच केले आहे. हे ॲप कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत उपयुक्त डिजिटल साधन ठरणार आहे. श्री झा यांनी या नवीन ॲपमधील अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये (Key Features) प्रवाशांसाठी खुली केली आहेत. KR MIRROR’ ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये: ​नव्या ‘KR MIRROR’ ॲपमध्ये (App) अनेक नवीन आणि प्रवाशांना थेट मदत करणारी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत: ​ डिजिटल इंडियाकडे एक पाऊल ​CMD/KRCL श्री संतोष कुमार झा यांनी स्पष्ट केले … - [Konkan Railway | आरपीएफ चिपळूणने प्रवाशाचे विसरलेले सामान तत्काळ परत केले!](https://ratnagirilive.in/local-updates/konkan-railway-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ab-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6/): चिपळूण :   प्रवासादरम्यान विसरलेल्या सामानामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) राबवलेल्या ‘ऑपरेशन अमानत’ (Operation Amanat) मुळे मत्स्यगंधा एक्सप्रेस मध्ये स्वतः जवळील सामान विसरून गेलेल्या एका प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशाने ‘रेल मदद’ (Rail Madad) द्वारे तक्रार दाखल केल्यानंतर, आरपीएफ (RPF) चिपळूण येथील कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यांनी ट्रेन क्रमांक १२६१९ ( matsyagandha Express ) मध्ये विसरलेले प्रवाशाचे सामान त्वरीत शोधून ते सुरक्षितपणे ताब्यात घेतले. ​ तत्परतेचे उदाहरण: कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण ​कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांच्या जागरूकतेमुळे आणि उत्कृष्ट समन्वयामुळे हे काम कमी वेळेत पूर्ण झाले. त्यांनी सामानाची योग्य तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण … - [उरणमधील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be/): उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : श्रीमदपुरुषार्थ ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण परमात्म्याला आवडणाऱ्या ९ थेंबापैकी एक थेंब म्हणजेच रक्ताचा थेंब आहे. ह्या दानामुळे परमात्म्याची कृपा प्राप्त होते व पुण्यसंचयही होतो. या विचारनुसार श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन व दिलासा मेडिकल ट्रस्ट व सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण मुळेखंड तर्फे उरण नगर पालिका शाळा नंबर १ उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण १७६ रक्तदात्यांनी भाग घेतला त्यामध्ये २३ रक्तदाते काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आले.जे रक्तदाते आले होते त्यांचे आयोजकांच्या … - [महिला शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन केले तरच शेतीचा शाश्वत विकास होईल :  कुलगुरू डॉ. संजय भावे](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5/): रत्नागिरी: शिरगाव रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन येथे रत्न सागर शेतकरी उत्पादक कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि सदस्यांना संबोधित करताना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सांगितले की, कोकणात शेतकरी उत्पादक कंपनी यांनी शेतीतील उप्तादन कच्चा माल म्हणून न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून पक्का माल म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ तयार करावेत. शेती फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महिला शेतक-यांना मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यापीठामार्फत दिले जाईल. मूल्य वर्धित पदार्थ तयार करण्यासाठी विद्यापीठ महिला शेतक-यांना पूर्ण सहकार्य करेल. यावेळी डॉ. भावे सर यांनी विविध यशस्वी शेतक-याची उदाहरणे देवून शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना प्रोत्साहित केले.शिरगाव … - [उरण शहरातील बौद्धवाडा येथील आगीत होरपळलेल्या एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींचा मृत्यू](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%8c%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87/): उरण  (विठ्ठल ममताबादे ) : रण शहरातील बौद्धवाडा येथील आगीत लागलेल्या घटनेत होरपळून एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.उरणच्या बौद्धवाडा परिसरात १० नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी आणि मुलगी निकिता तिघेही गंभीर जखमी झाले होते. मात्र सलग उपचारांनंतर ११ नोव्हेंबर , १४ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तिघांनीही अखेरचा श्वास घेतला आहे.या घटने मुळे उरण मध्ये सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे. उरण शहरातील भाजी मार्केट जवळ असलेल्या मासळी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या कांबळे कुटुंबाच्या घरात मध्यरात्री अचानक आग … - [रामचंद्र म्हात्रे विद्यालयास ब्ल्यू टूथ स्पीकर प्रदान, जर्सीचे थाटात अनावरण!](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): उरण ( विठ्ठल ममताबादे ): समालोचन आणि निवेदनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या, तसेच आपल्या मानधनातून सामाजिक बांधिलकी जपत ५० हून अधिक उपक्रम राबवणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनने (Shivasankalp Samalochak Association) आपला आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम नुकताच आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय (Ramchandra Mhatre Vidyalaya, Avre) येथे पार पाडला. ​या दुहेरी कार्यक्रमात विद्यालयास ब्ल्यू टूथ स्पीकर (Bluetooth Speaker) प्रदान करण्यात आले, तसेच असोसिएशनच्या सर्व ३३ सभासदांच्या जर्सीचे अनावरण (Jersey Unveiling) करण्यात आले. समाजसेवकांकडून मदतीचा हात ​असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक मनोहर पाटील (माऊली) (Manohar Patil – Mauli) वहाळ यांच्याकडून स्पीकरसाठीची धनराशी प्राप्त झाली. तर युवा उद्योजक नंदकुमार गावडे (Nandkumar Gawde) (भोम) … - [मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगावतर्फे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन साजरा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4-6/): रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन निमित्ताने जलजीविका या स्वयंसेवी संस्थेसोबत शिरगांव खाडी कांदळवन मध्ये जाऊन कांदळवनातील वृक्षांची आणि परिसंस्थेची माहिती घेतली. जलजीविकेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था समजावून सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, सौ. मयुरी डोंगरे- सुर्वे, श्री. सुशिल कांबळे आणि श्री. भाटकर, जलजिविका पुणे चे चिन्मय दामले, पियुषा शेलार यांनी यशस्वीरित्या केले. - [खेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरे जखमी ; रेडकाची शिकार](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d/): खेड : खेड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून 19 नोव्हेंबर रोजी अलसुरे-शिरीषकरवाडी येथे शेतकरी नीलेश प्रकाश शिरीषकर यांच्या गुरांच्या गोठ्या घुसून बिबट्याने एक रेडकू मारून शिकार केली. याच ठिकाणी असलेल्या पाच अन्य रेडकूंच्या तसेच एका गाईच्या अंगावरही बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमा केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिजघर गावात हा बिबट्या सातत्याने दिसत असून त्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने एका वासरावर हल्ला केला होता. विशेष म्हणजे बिबट्याचा वावर ज्या भागात सुरू आहे, त्या परिसरात कातकरी समाजाची वस्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत दाटून आली आहे. दोन … - [जाकादेवी येथे देवदिवाळीनिमित्त यात्रोत्सव](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a8/): रत्नागिरी  :  रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थान खालगाव  गोताडवाडी येथे देव दिवाळीनिमित्त ३ दिवशीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि. २१ रोजी देव दिवाळी यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी या नवसाला पावणाऱ्या जाकादेवी देवस्थानचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. शुक्रवार  दि. २१ रोजी सकाळी नित्य पूजा करण्यात आली. सकाळी ७ वाजता देव दिवाळी यात्रोत्सवानिमित्य  श्री.जाकादेवी देवस्थानच्या देवदर्शनासाठी रीघ लागली होती. भाविकांनी जाकादेवीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन प्रसन्न झाले. दुपारी १२.३० ते ३ वा. खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी -नित्य पूजा आरती, भोवत्या. रात्री १०.३०  वाजता स्थानिक गोताडवाडी येथील नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी उत्सवाच्या … - ['ज्ञान प्रबोधिनी'कडून तिसऱ्यांदा चिपळूणमध्ये विद्याव्रत उपक्रमाचे आयोजन](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8/): चिपळूण : राष्ट्रनिर्माणासाठी मनुष्य निर्माण असं व्रत घेऊन संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही उत्तुंग काम करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून चिपळूण परिसरातही मागच्या एक तपाहून जास्त कालावधीत ज्ञानप्रबोधिनी उपक्रम केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्त्री शक्ती प्रबोधन, कला, खेळ, विज्ञान, व्यक्तिमत्व विकसन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित अनेक उत्तम उत्तम उपक्रम सातत्याने चालू आहेत. ज्ञान प्रबोधिनी म्हणजे शिक्षणातला वेगळा विचार!विविध क्षेत्रात देशाचं नेतृत्व करू शकतील अशी व्यक्तिमत्व निर्माण करणे अशा उद्देशाने शाळा स्तरावरचे अनेक उपक्रमही सातत्याने केंद्रामार्फत आयोजित केले जातात. शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना ध्येयवादी बनवणे, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे अशा उद्देशाने कोणत्याही शाळेत जाणाऱ्या, कोणत्याही माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता आठवीतून नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर … - [मेहराज मुजफ्फर अली पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%af/): रत्नागिरी :  शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या 37 व्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये अली पब्लिक स्कूल काळसुर कौंढर शृंगारतळीचा विद्यार्थी मेहराज मुजफ्फर आली याने सुवर्णपदक जिंकले होते व त्याची निवड राष्ट्रीय कीकबॉक्सिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये झाली होती. दिनांक २० ते २३ नोव्हेंबर 2025 रोजी पुणे येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग  स्पर्धेमध्ये स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे. मेहराजला या यशामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे (आयरे) व आंतरराष्ट्रीय खेळाडू हुजैफा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. मौलाना शौकत अली नजीर एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी , अली पब्लिक स्कूल काळसुर कौंढर शृंगारतळीच्या  मुख्याध्यापिका व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी त्याचे अभिनंदन केले व राष्ट्रीय … - [शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ वे देहदान](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d-2/): रत्नागिरी : कै.श्री.विजयकुमार वासुदेव आगाशे. वय – ८६ वर्षे, राहणार – बंदररोड,रत्नागिरी यांचे मंगळवार दिनांक – १८/११/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी पोलिस दलामध्ये सेवा दिली. ते ASI म्हणून रत्नागिरी पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. कै.आगाशे यांच्या व त्यांचे कुटुंबियांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक १८/११/२०२५ रोजी करण्यात आले.कै. श्री. आगाशे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.सदर मरणोत्तर देहदान वेळी श्री. आगाशे यांचे दोन्ही मुलगे श्री.प्रदिप आगाशे व श्री.सचिन आगाशे उपस्थित होते. तसेच श्री.सागर भिंगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. देहदानाच्या सपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय … - [ग्रामोन्नती-नेटतर्फे रत्नागिरीत शुक्रवारी बचत गटातील महिलांसाठी उद्योजिकांचा मेळावा](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d/): रत्नागिरी : पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेतर्फे रत्नागिरीत शुक्रवारी, दि. २१ नोव्हेंबर रोजी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा असा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उमेदअंतर्गत येणाऱ्या महिला उद्योजकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामोन्नतीचे संचालक अमित अस्नीकर यांनी दिली. रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला होणाऱ्या उत्सव उद्योजकता या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेतील प्रशिक्षण सत्र, रहेजा कंपनीमार्फत सोलर ड्रायरविषयी मार्गदर्शन, गौरांग आगाशे यांच्याशी संवाद साधून नव्याने उपलब्ध असलेल्या संधी, व्यावसायिक शिक्षणातील संधी, उद्योग करताना उपयोगी पडतील असे गुण लक्षात आणून देणारे खेळ अशी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या … - [मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात 'महाविस्तार-एआय' ॲप विषयी मार्गदर्शन](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6-11/): चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात ‘महाविस्तार-एआय’ या ॲपची माहिती देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे तालुका कृषी अधिकारी श्री. शत्रुघ्न मेत्रे, कृषी अधिकारी श्री. भीमाशंकर कोळी, उपकृषी अधिकारी श्री. पिसाळ आणि सहाय्यक कृषी अधिकारी राजश्री निंबाळकर मॅडम उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री.शत्रुघ्न मेत्रे यांनी ॲपची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘डिजिटल मित्र’ म्हणून काम करेल. यामध्ये एआय-आधारित चॅटबॉटची सुविधा असून, शेतकरी आपल्या भाषेत शंका विचारून … - [गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या :  जिल्हाधिकारी मनुज जिंदल](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af/): रत्नागिरी, दि.18  : गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. प्रशिक्षीत मनुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलीस, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन, ब्रेथ ॲनालायझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्वांचे योगदान असावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या.गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडूण्याच्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामसेवक प्रविण चौधरी, सरपंच कल्पना पकये, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष निलेश कोलटकर, पंच श्रीराम केळकर, खजिनदार अमित … - [शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/): उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ): श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर्ती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात सुनील अंबावडे, राकेश कुसळे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी, अमर कुसळे, शंतनू कदम, रोहन शिर्के, सुरेश बार्वे, सतिश चालगे, दिनेश टीमगिरे, समीर कांबळे,अमर सावंत,विवेक शिंदे,सिद्धांत अंबावडे, ओंकार, आनंद पुजारी, अथर्व,सत्यजित पाटील आदी मान्यवरांनी ह्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या वेळेस … - [व्यसनमुक्तीसाठी कोकण रेल्वेचा पुढाकार!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2/): रत्नागिरी: देशातील युवा पिढीला व्यसनमुक्त (Drug Free) करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ (Nasha Mukt Bharat Abhiyan) या महत्त्वपूर्ण मोहिमेत आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Ratnagiri) देखील सक्रिय झाली आहे. याचाच भाग म्हणून, कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातील जागुष्टे प्रशालेत (Jaguste School Ratnagiri) विद्यार्थ्यांसाठी एक विशेष जनजागृती कार्यक्रम (Awareness Programme) आयोजित केला. ​या कार्यक्रमात १०० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांनी ‘व्यसनमुक्त राहण्याची’ (Drug-free Pledge) शपथ घेतली. कार्यक्रमाचे स्वरूप ​या कार्यशाळेदरम्यान (Workshop), विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे (Addiction) समाजावर, कुटुंबावर आणि विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम सविस्तर समजावून सांगण्यात आले. ​हा उपक्रम: ​कोकण रेल्वेच्या … - [रानसई येथे सीएसआर फंडातून शेती अवजारे आणि मच्छीमार बोटींचे लोकार्पण](https://ratnagirilive.in/maharashtra/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%88-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82/): उरण (विठ्ठल ममताबादे ) : रानसई ग्रामपंचायत ही उरण तालुक्यातील १०० टक्के आदिवासी वस्ती असणारी ग्रामपंचायत आहे याठिकाणी खैरकाठी, मार्गाचीवाडी, बंगल्याची वाडी, खोंड्याची वाडी, सागवाडी आणि भुऱ्याची वाडी अशा सहा आदिवासी वाड्या आहेत. या वाड्यामधील ४३० कुटुंबांना प्रत्येकी एक फावडा, एक टिकाऊ, एक पहार एक घमेला, एक पंजा अशी सहा शेती अवजारे आणि पाच मच्छीमार आदिवासीना विनायांत्रिकी बोटींचे लोकार्पण करण्यात आले यावेळी ओ एन जी सी तर्फे भावना आठवले( जी एम हेड एच आर – इ आर) ,संजीव मोहन ( सी जी एम सपोर्ट मॅनेजर), गौरव पतंगे ( मॅनेजर एच आर), अभिषेक पाटील ( सी एस आर ऑफिसर) तसेच साद … - [सिंधुदुर्गच्या शौर्याला मानाचा मुजरा : 'भोसले सैनिक स्कूल'  अभिमानाचा नवा अध्याय!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be/): सिंधुदुर्ग : आजचा हा क्षण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा आणि शौर्याचा महिमा सर्वश्रुत आहे, आणि याच मातीत आता एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा सैनिकांचे माहेरघर आहे, अनेक गावे सैनिकांची आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात एक दर्जेदार सैनिक स्कूल असावे ही भोसले कुटुंबीयांची इच्छा होती. या शाळेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून देशाचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात अधिकारी तयार होतील, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सैनिक आणि सैनिक स्कूल हा राणे कुटुंबियांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. अभिमानास्पद वाटचालकोकणातील पहिले सैनिक स्कूल: श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित या ‘भोसले सैनिक स्कूल’ला केंद्रीय संरक्षण मंत्रालय … - [गणपतीपुळे येथील समुद्रात भिवंडीतील पर्यटक बुडून बेपत्ता; दोघांना वाचवले](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4/): रत्नागिरी :  ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुडाले. मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर यातील दोघांना जेटस्की बोटीच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून अमोल गोविंद ठाकरे (25) हा युवक मात्र बुडून बेपत्ता झाला आहे. किनाऱ्यावरील जीवरक्षक तसेच मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देवूनही पर्यटक समुद्रस्नान करताना खबरदारी घेत असल्याचे उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण मंदिरानजीकच्या समुद्रात उतरले असताना यातील तिघेजण बुडू लागले. या नंतर किनाऱ्यावर आरडाओरड झाल्यावर जीवरक्षकांनी बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना  (नावे समजू शकलेली … - [वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता 'टेक्नॉलॉजी'चा 'वॉच'](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%a8/): रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेसाठी अत्याधुनिक ‘स्पीड गन कार’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर आणि अतिवेगवान वाहन चालकांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आता शक्य होणार आहे. शनिवार, दि. १५/११/२०२५ रोजी या महत्त्वपूर्ण वाहनाचे लोकार्पण रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. वाहतूक सुरक्षेला मिळणार नवी दिशा ​वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आणि विशेषतः वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता ही अत्याधुनिक कार लक्ष ठेवणार आहे. ‘स्पीड गन’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वाहनामुळे वाहतूक पोलिसांना अचूकपणे वेगमर्यादा … - [डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात कमवा आणि शिका कार्यक्रम](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d-4/): चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कमवा आणि शिका हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अंजलीताई चोरगे, प्रमुख पाहुणे कृष्णा गावकर सर,श्री रविंद्र पाटील सर व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई चोरगे मॅडम यांनी स्वागत केले.यांनतर श्री.रविंद्र पाटील सर यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली आजकाल धावपळीच्या युगातील आपल्या आहारात केमिकल मिसळलेल्या पदार्थांचां ९०% समावेश असतो.त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे … - [Konkan Railway | 'बाल कर्करोग योद्ध्यां'साठी रेल्वेची  अविस्मरणीय गोवा सफर!](https://ratnagirilive.in/maharashtra/konkan-railway-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/): रत्नागिरी : कोकण रेल्वे (Konkan Railway) आणि देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार संस्था टाटा मेमोरियल हॉस्पिटल (Tata Memorial Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘बाल कर्करोग योद्ध्यां’साठी एक विशेष आणि प्रेरणादायी गोवा सहल आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व (Social Responsibility) आणि मानवीय मूल्यांवर आधारित हा उपक्रम या चिमुकल्या कर्करोग योद्ध्यांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येणारा आहे. प्रमुख ठळक मुद्दे (Key Highlights): नेतृत्वाचे संदेश (CEO/Leadership Perspective): ​हा उपक्रम केवळ एका प्रवासापुरता मर्यादित नसून, तो समाजाप्रति असलेल्या संस्थात्मक बांधिलकीचे (Institutional Commitment) आणि संवेदनशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ​”कोकण रेल्वे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा हा संयुक्त प्रयत्न … - [शेतात आढळलेल्या अजगराला 'फॉन'च्या टीमने दिले जीवदान!](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a2%e0%a4%b3%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be/): उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) :  नितीन गोंधळी चिरनेर यांच्या भातशेतीचे काम चालू असताना शेतात लपून बसलेला भलामोठा अजगर ( indian rock python) हा अंदाजे १२ फूट लांब असलेला साप शेतात काम करीत असणाऱ्या कामगारांना दिसला त्याने लगेच शेत मालकाला सांगीतले व शेत मालकाने लगेच friends of nature (FON ) टीमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला असता सर्पमित्र अनिकेत ठाकुर यांनी  अजगराला सुरक्षीत पकडून सर्प मित्र राजेश पाटील यांच्या मदतीने चिरनेर जंगल परिसरात मुक्त केले. फेंड्स ऑफ नेचर (फॉन )या निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी संघटनेतर्फे विविध पशु पक्षी, वन्य जीवांचे नेहमी संरक्षण, संवर्धन केले जाते. एका शेतात सापडलेल्या सापाला यावेळी मुक्त करण्यात … - [डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात बालदिन उत्साहात](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d-3/): चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (बालदिन) उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.नंदा कांबळे मॅडम व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . विद्यार्थी मनोगतामध्ये पंडित नेहरूंच्या जीवनाच्या जीवनाचा आढावा घेऊन त्यांचे कार्य किती सखोल आहे याची माहिती सांगितली.तसेच प्राध्यापक मनोगतात प्रा. सोनल सुर्वे  यांनी आपल्या मनोगता मधून जवाहरलाल नेहरूंचे विचार विद्यार्थी जीवनात कसे उपयोगी आहेत ते सांगितले तसेच नेहरूंच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंग सांगितले.त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये नेहरूंच्या राजकीय तसेच सामाजिक विचाराची माहिती दिली.त्यांना लहान मुलांची आवड … - [रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-7/): रत्नागिरी, दि. १४ : भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी झालेल्या छोट्या ठिकाणी कार्यक्रमात  कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरूंना पुष्पा अर्पण करून अभिवादन केले. - [Konkan Railway | मडगाव स्थानकावर अत्याधुनिक व्हिडिओ वॉलचे लोकार्पण](https://ratnagirilive.in/local-updates/konkan-railway-%e0%a4%ae%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7/): मडगाव (गोवा):  कोंकण रेल्वे महामंडळाने प्रवाशांच्या सुविधा आणि माहिती उपलब्धतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक व्हिडिओ वॉलची सउभारणी केली आहे. या व्हिडिओ वॉलचे उद्घाटन श्री संतोष कुमार झा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD/KRCL) यांच्या हस्ते तसेच श्रीमती मनीषा झा, अध्यक्षा, कोंकण रेल्वे महिला कल्याण संघ (KRWC) आणि SSA यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही आधुनिक व्हिडिओ वॉल प्रणाली प्रवाशांना रिअल टाइम ट्रेन माहिती, महत्त्वाच्या घोषणा, सुरक्षा संदेश आणि पर्यटनाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी देणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुलभ आणि माहितीपूर्ण होईल. कोंकण रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा सुरु केल्या आहेत — … - [रामानंदाचार्य नरेंद्राचार्य पादुकादर्शन सोहळ्यामध्ये १३५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-2/): नाणीज : महाराष्ट्र,( मराठवाडा) कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही ठिकाणी २ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यात स्वयंरोजगारासाठी गरजू महिलांना १३५ शिवणयंत्रे वाटण्यात आली. महाराष्ट्रातील नांदेड, धाराशिव, जालना या ठिकाणी तर कर्नाटक राज्यातील रायचूर, तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी तसेच निर्मल या ठिकाणी निराधार व गरजू भगिनींना एकूण १३५ शिलाई यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिलाई यंत्रांच्या मदतीमुळे सर्व भगिनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकतील.रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अशा उपयुक्त मदत कार्याच्या रुपाने महिलासशक्तिकरणासाठी ठोस कृती केली जात आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नेहमीच भक्तीला सत्कार्य आणि लोक कल्याणकारी कार्याशी जोडतात. “तुम्ही जगा दुसऱ्याला … - [ठाण्यातील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांचे रत्नागिरीत व्याख्यान](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%87/): रत्नागिरी : मधुमेह अर्थात डायबेटीस या विकाराचे प्रमाण जगभरात वाढत चालले आहे. भारतात तर या विकाराची तीव्रता इतकी वाढत आहे, की भारताला मधुमेहाची राजधानी हा नकोसा किताब मिळाला आहे. जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबर रोजी पाळला जातो. त्याचे औचित्य साधून १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरीत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यातील प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ ( डायबेटॉलॉजिस्ट) डॉ. आशिष सरवटे हे व्याख्यान देणार असून, ‘मधुमेहींनी घ्यायची पायांची काळजी’ असा व्याख्यानाचा विषय आहे. दीर्घ काळ डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या पायांना जखमा होतात आणि त्या लवकर बऱ्या होत नाहीत. योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत, तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. म्हणूनच … - [रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ६० शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a/): अलिबाग : मुरुड जंजिरा, तालुक्यातील बोर्ली मांडला (जि. रायगड) येथे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात झाला. याप्रसंगी शैक्षणिक उपक्रमांतर्गत होतकरू ६० मुला – मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.या मुलींना शाळेत जाणे सोयीचे व्हावे यासाठी हे सायकलिंचे मोफत वाटप करण्यात आले. हे वाटप आमदार महेंद्र शेठ दळवी, भाजपाचे ॲड. महेशजी मोहिते, श्री सुरेंद्र मोहिते, ॲड. मनस्वी मोहिते, सरपंच सौ. राजश्री मिसाळ, सौ. आपण पाटील, शिवसेनेचे दीपक रानवडे ,भारत बेलोसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.जनसामान्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. अनेकांना … - [राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा समावेश](https://ratnagirilive.in/local-updates/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b/): रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ” साई सिल्व्हर लॅान्स, शिर्डी , जि. अहिल्यानगर “या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघचा समावेश आहे. या संघामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तायक्वांदो स्पोर्ट सेंटर खेडशी येथील खेळाडूंची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे शिर्डी येथे होणाऱ्या कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू क्योरोगी 1) स्वरूप प्रदीप साळुंखे2) आदित्य संदीप पवार3 ) सुयश संतोष झोरे वरील सर्व खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री वेंकटेश्वर राव कररा उपाध्यक्ष श्री  शैलेश गायकवाड श्री. विश्वदास लोखंडे, सचिव श्री लक्ष्मण … - [चित्रकार वरद गावंड यांच्या कुंचल्यातून साकारले गेले 'पक्षाचे जग'!](https://ratnagirilive.in/cultural-art/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d/): उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ): जेष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो. दिनांक ०५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या सप्ताहात वनखाते, निसर्गप्रेमी, पक्षी मित्र हे जंगल भटकंती, पक्षी निरीक्षण व नोंदी आणि पक्षी संवर्धनाचे विविध कार्यक्रम करत असतात. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने फेसबुक व इंन्स्टाग्राम पेज वर तरुण आणि प्रतिभावान चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांनी काढलेली विविध पक्षांची चित्र ही निसर्गमित्र आणि निसर्ग संरक्षण व संवर्धन मोहिमेला चालना देणारी आहेत. तर या पक्षांचे जग उलगडून सांगणाऱ्या व ज्यांच्या जयंतीनिमित्त हा पक्षी सप्ताह साजरा केला … - [Konkan Railway | रेल्वेने दिली प्रवाशांना 'हाय टेक' डीजी लॉकरची सुविधा!](https://ratnagirilive.in/local-updates/konkan-railway-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82/): रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना अधिक सुरक्षित सेवा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता रत्नागिरी, थिविम (गोवा) आणि उडुपी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक ‘डीजी लॉकर’ (Digi Locker) सुविधा सुरू करण्यात आली आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देणारी ही सुविधा प्रवाशांना त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी एक आधुनिक आणि स्वयंचलित (Self-operated) पर्याय उपलब्ध करून देणार आहे. 🚆 सुरक्षितता आणि सोयीची हमी ​प्रवाशांना आपला प्रवास तणावमुक्त करता यावा, यासाठी ही २४ तास उपलब्ध असणारी सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 🚆 प्रवासाला मिळणार नवी दिशा ​कोकण रेल्वेने सुरू केलेली ही ‘डीजी लॉकर’ सुविधा पर्यटकांना आणि व्यावसायिक प्रवाशांना विशेषतः … ## Pages - [Home](https://ratnagirilive.in/): Jak zdobyć bonus za rejestrację na Vavadzie w Polsce? Zarejestrowanie się w kasynie Vavada to jedna z tych decyzji, które podjąłem z łatwością, wiedząc, że czeka na mnie atrakcyjny bonus powitalny. Proces rejestracji jest szybki i bezproblemowy – utworzenie konta zajmie tylko kilka minut. Odpowiedź na pytanie jak otrzymać bonus za rejestrację w Vavada w Polsce jest bardzo prosta, wystarczy podać podstawowe dane, takie jak adres e-mail i hasło. Ponadto Vavada w Polsce oferuje specjalny bonus za rejestrację, który pozwala rozpocząć grę bez pierwszego depozytu. Taka oferta to świetna okazja do przetestowania kasyna i jego gier. Zanim jednak zdecydujesz się … - [Garja Maharashtra](https://ratnagirilive.in/newhome/): दिपक जगताप हत्या प्रकरणी आरोपी चुलत भावाला माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा August 7, 2024 क्रीडा करोडो भारतीयांसाठी धक्कादायक..! स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला अंतिम फेरीपूर्वी ठरवले अपात्र By Team GarjaMaharashtraAugust 7, 20240 जालना ‘‘बांगलादेशमधील परिस्थितीवरून आरक्षणाचा आक्रोश किती भयानक असतो, ही बाब सरकारने समजून घेतली पाहिजे”; मनोज जरांगे यांचे विधान ! By Team GarjaMaharashtraAugust 6, 20240 ताज्या घडामोडी ताज्या बातम्या दिपक जगताप हत्या प्रकरणी आरोपी चुलत भावाला माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा August 7, 2024 क्रीडा करोडो भारतीयांसाठी धक्कादायक..! स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला अंतिम फेरीपूर्वी ठरवले अपात्र August 7, 2024 जालना ‘‘बांगलादेशमधील परिस्थितीवरून आरक्षणाचा आक्रोश किती … - [HomePage](https://ratnagirilive.in/homepage/): ताज्या बातम्या दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…” adminJuly 28, 2024 ताज्या बातम्या दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…” July 28, 2024 मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक July 28, 2024 राष्ट्रीय ताज्या बातम्या दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…” क्रीडा मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक - [SiteMap](https://ratnagirilive.in/sitemap/): XML Sitemap Generated by Yoast SEO, this is an XML Sitemap, meant for consumption by search engines. You can find more information about XML sitemaps on sitemaps.org. This XML Sitemap Index file contains 6 sitemaps. Sitemap Last Modified http://ratnagirilive.in/post-sitemap.xml 2024-05-14 13:34 +00:00 http://ratnagirilive.in/post-sitemap2.xml 2024-05-14 13:34 +00:00 http://ratnagirilive.in/page-sitemap.xml 2023-12-21 18:46 +00:00 http://ratnagirilive.in/category-sitemap.xml 2024-05-14 13:34 +00:00 http://ratnagirilive.in/post_tag-sitemap.xml 2024-05-14 13:34 +00:00 http://ratnagirilive.in/author-sitemap.xml 2023-07-07 16:40 +00:00 - [Home](https://ratnagirilive.in/tiehome-2/) - [Disclaimer](https://ratnagirilive.in/disclaimer/): Disclaimer Disclaimer for Ratnagirilive. If you require any more information or have any questions about our site’s disclaimer, please feel free to contact us by email at ratnagirilive3@gmail.com. Disclaimers All the information on this website is published in good faith and for general information purpose only. Ratnagirilive does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (ratnagirilive.com), is strictly at your own risk. will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website. From our website, you can … - [Contact Us](https://ratnagirilive.in/contact-us/): [contact-form-7 id=”4828″ title=”Contact Page”] ratnagirilive3@gmail.com - [About Us](https://ratnagirilive.in/about-us/): An “About Us” page is Ratnagiri live a crucial component of any website as it provides visitors with information about the company or organization behind the site. Here are some key elements to consider when creating an effective “About Us” page: Company Overview: Start with a brief summary of the company, including its mission statement, values, and any notable achievements. History: Share a brief history of how the company was founded, any significant milestones, and how it has evolved over time. Team Members: Introduce key team members, highlighting their backgrounds and areas of expertise. Products or Services: Provide a brief … - [Disclaimer](https://ratnagirilive.in/disclaimer3/): GDPR Privacy Policy for Ratnagiri Live At Ratnagiri Live, accessible at http://ratnagirilive.in/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Ratnagiri Live  and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us through email at ratnagirilive3@gmail.com General Data Protection Regulation (GDPR) We are a Data Controller of your information. Ratnagiri Live  legal basis for collecting and using the personal information described in this Privacy Policy depends on the Personal … - [Privacy Policy](https://ratnagirilive.in/privacy-policy/): Privacy Policy Your privacy is critically important to us. It is Ratnagirilive’s policy to respect your privacy regarding any information we may collect while operating our website. This Privacy Policy applies to https://ratnagirilive.com. We respect your privacy and are committed to protecting personally identifiable information you may provide us through the Website. We have adopted this privacy policy (“Privacy Policy”) to explain what information may be collected on our Website. How we use this information, and under what circumstances we may disclose the information to third parties. This Privacy Policy applies only to information we collect through the Website and … - [Privacy Policy](https://ratnagirilive.in/privacy-policy-3/): Welcome to Ratnagiri Live! Who we are Suggested text: Our website address is: http://ratnagirilive.in. Comments Suggested text: When visitors leave comments on the site we collect the data shown in the comments form, and also the visitor’s IP address and browser user agent string to help spam detection. An anonymized string created from your email address (also called a hash) may be provided to the Gravatar service to see if you are using it. The Gravatar service privacy policy is available here: https://automattic.com/privacy/. After approval of your comment, your profile picture is visible to the public in the context of … [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)