महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
रत्नागिरीतील तिरंगा रॅली रद्द

रत्नागिरी : भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी आज रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला
हा निर्णय हा सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तातडीने घेतलेला असून, नागरिकांनी व सहभागी संस्था अधिकाऱ्यांनी याची कृपया नोंद घ्यावी. प्रशासनामार्फत पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.