ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील ५०० हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गौप्रेमी व गौभक्तांच्या वतीने…
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) 'गाडी क्रमांक १२०५२' (मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस) मध्ये धडक कारवाई करत अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन संशयिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १९१ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आरपीएफ आणि सी अँड आय (C&I) कर्मचाऱ्यांकडून गाड्यांची…
मुंबई : पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा - खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट 1 मे 2026 पासून सुरू होत आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचणार असून, 8.9 किमीचा आशियातील सर्वात रुंद बोगदा आणि केबल-स्टेड पूल या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे. हा मार्ग प्रामुख्याने कार आणि बससाठी खुला असेल… हा प्रकल्प एमएसआरडीसी (MSRDC) द्वारे पूर्ण…
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने…
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत…
मुंबई : पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा - खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 13.3…
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला…
रत्नागिरी : सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली 'अमृत भारत…
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड…
चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चिपळूण…
मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रलंबित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष या…
रत्नागिरी : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी,…
Confirmed
65.10M
Death
6.60M
रत्नागिरी, दि. 21 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आर्थिक वर्षात 390 रुग्णांना सुमारे 3 कोटी 7 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक…
मंडणगड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच त्यांच्या मूळ गावी, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात…
Sign in to your account