ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
रत्नागिरी : सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली 'अमृत भारत एक्सप्रेस' प्रामुख्याने यूपी-बिहारसाठीच आहे का? कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या खिशावर 'डल्ला' मारणाऱ्याच गाड्या का धावतात, असा सवाल आता सामान्य प्रवासी करू लागले आहेत. रेल्वेच्या विकासाचा अभिमान नक्कीच आहे, पण हा विकास सर्वसमावेशक आहे का? ✅ देशातील पहिली तेजस एक्सप्रेस: मुंबई-गोवा मार्गावर धावली. हिचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे…
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष तथा गोवठने ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते समाधान गुरुनाथ म्हात्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवून गोरगरिबांना आधार दिला आहे. गोवठणे गावात गावदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषद शाळा गोवठणे येथे मुलांना शाळेचे बॅग, खाऊ शैक्षणिक साहित्य वाटप…
चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चिपळूण आणि दिवा दरम्यान 'अनरिझर्व्हड मेमू स्पेशल' (Unreserved MEMU Special) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मे आणि जून महिन्यातील सुट्ट्यांचा काळ पाहता ही गाडी प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरणार आहे. ही गाडी १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत एकूण ३६ फेऱ्या (दोन्ही दिशेला प्रत्येकी १८ फेऱ्या) पूर्ण…
रत्नागिरी : सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली 'अमृत भारत…
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड…
चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चिपळूण…
मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रलंबित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष या…
रत्नागिरी : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी,…
रत्नागिरी, दि. 21 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व…
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) : उरण शहर आणि परिसरात आज सकाळी…
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील…
रत्नागिरी : (२१ एप्रिल २०२६): ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठी उलथापालथ पाहायला…
Confirmed
65.10M
Death
6.60M
रत्नागिरी, दि. 21 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आर्थिक वर्षात 390 रुग्णांना सुमारे 3 कोटी 7 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक…
मंडणगड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच त्यांच्या मूळ गावी, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात…
Sign in to your account