ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश होता. रत्नागिरीला (Ratnagiri) जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने माझ्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ९८ कोटी…
मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८ दादर–गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून आणि ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर–बलिया एक्स्प्रेस म्हणून नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. दादर–बलिया एक्स्प्रेस १७ ऑगस्ट २०२६ पासून, तर दादर–गोरखपूर एक्स्प्रेस १८ ऑगस्ट २०२६ पासून नियमित धावणार आहे. असे असताना दीर्घकाळाची मागणी असलेली आणि सध्या दिव्यापर्यंत धावणारी रत्नागिरी…
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव २०२६ दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकण मार्गावरून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना सापे वामने (Sape Wamne), विन्हेरे (Vinhere) आणि कडवई (Kadavai) या स्थानकांवर अतिरिक्त थांबा (Additional Stoppage) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री…
मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८…
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण…
रत्नागिरी, दि. १५ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य…
रत्नागिरी : भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळ चढावावर शनिवारी सकाळी सुमारे ७…
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता…
रत्नागिरी : आजादी का अमृत महोत्सव' या राष्ट्रीय अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा,…
रत्नागिरी :(Ratnagiri ) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी)…
रत्नागिरी, दि. १३ : माय भारत युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय भारत…
Confirmed
65.10M
Death
6.60M
उरण (विठ्ठल ममताबादे)) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि मोफत औषधोपचार मिळावा, या उद्देशाने उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक दाम्पत्याने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे…
रत्नागिरी, दि. १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे (Ratnagiri) पालकमंत्री डॉ. उदय स्वरूपा…
Sign in to your account