ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने ०६ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे Konkan Railway) मार्गावरून धावणाऱ्या दोन प्रमुख ए(क्स्प्रेस गाड्यांच्या अंतिम थांब्यामध्ये (Short Termination) बदल करण्यात आला आहे.…
रत्नागिरी : भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्वीट) द्वारे शोक व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “माझे जुने सहकारी व भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास…
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापुरातून रत्नागिरीत येत असताना पाली येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. राजेश सावंत यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावत अनेक वर्षे पक्षासाठी कार्य केले.…
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६…
रत्नागिरी : भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाबद्दल…
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे…
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवातील प्रवाशांची…
मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल…
मुंबई : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा…
कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान…
रत्नागिरी, दि. 3 : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात.…
मंडकी-पालवण, दि. १ ऑगस्ट : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन…
Confirmed
65.10M
Death
6.60M
उरण (विठ्ठल ममताबादे)) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि मोफत औषधोपचार मिळावा, या उद्देशाने उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक दाम्पत्याने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे…
मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी…
Sign in to your account