ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
रत्नागिरी, दि. २० : अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि समृद्ध कोकणी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ सज्ज झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची वेगळी व प्रभावी ओळख अधोरेखित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय लोगो (बोधचिन्ह) निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. आपली कल्पकता दाखवून जिल्ह्याच्या विकासाचे मानचिन्ह साकारणाऱ्या विजेत्यास १० हजार…
रत्नागिरी : रत्नागिरीतील गणेशोत्सव प्रेमींसाठी आणि कलासक्तांसाठी यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत खास ठरणार आहे. 'श्री रत्नागिरीचा राजा' या सार्वजनिक गणेशोत्सवातील बाप्पाच्या आगमन मिरवणुकीनिमित्त ३० ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच 'हूलाहूप नृत्याच्या' (Hula Hoop Dance) अद्भुत कसरती प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध हूलाहूप कलाकार शिवानी धोपावकर (द बॉम्बे हूपर) ही आपल्या अनोख्या कलेचे सादरीकरण बाप्पाच्या आगमन सोहळ्यात करणार आहे. भारतीय संस्कृती आणि…
रत्नागिरी : कोकणातील निसर्गसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक पर्यटनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणाऱ्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमात यावेळी गावखडी गाव, कांदळवन सफर आणि कासव संवर्धन या विषयांचा वेध घेतला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा, खाड्या, कांदळवने आणि त्यावर अवलंबून असलेली समृद्ध जैवविविधता ही कोकणची वैशिष्ट्ये आहेत. गावखडी परिसरातील निसर्गसौंदर्याबरोबरच कांदळवनांचे पर्यावरणीय महत्त्व, कांदळवन सफरीतून अनुभवता येणारे निसर्गवैभव आणि…
रत्नागिरी, दि. २० : अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा…
रत्नागिरी : रत्नागिरीतील गणेशोत्सव प्रेमींसाठी आणि कलासक्तांसाठी यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत खास ठरणार…
रत्नागिरी : कोकणातील निसर्गसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक पर्यटनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणाऱ्या आकाशवाणी…
मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी…
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला…
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर…
रत्नागिरी, दि. १८ : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला…
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री…
मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८…
Confirmed
65.10M
Death
6.60M
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान…
मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'सूचना मरीन प्रा. लि.' (Soochana Marine Pvt. Ltd.) या कंपनीकडून ‘Water Ambulance…
Sign in to your account