ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'सूचना मरीन प्रा. लि.' (Soochana Marine Pvt. Ltd.) या कंपनीकडून ‘Water Ambulance Service for the Maharashtra Coast’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण आज मंत्रालयात करण्यात आले. समुद्रात किंवा दुर्गम किनारी भागात अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ आणि उच्च दर्जाची वैद्यकीय मदत…
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित ताज हॉटेल (Taj Hotel) प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार मंत्रालयात अधिकृतपणे संपन्न झाला. यामुळे सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाची नवी पहाट उगवली आहे. मंत्रालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करार स्वाक्षरीत हा महत्त्वपूर्ण करार मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार, आणि पर्यटनमंत्री श्री.…
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798…
मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी…
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला…
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर…
रत्नागिरी, दि. १८ : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला…
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री…
मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८…
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण…
रत्नागिरी, दि. १५ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य…
रत्नागिरी : भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळ चढावावर शनिवारी सकाळी सुमारे ७…
Confirmed
65.10M
Death
6.60M
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान…
मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'सूचना मरीन प्रा. लि.' (Soochana Marine Pvt. Ltd.) या कंपनीकडून ‘Water Ambulance…
Sign in to your account