ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
संगमेश्वर : संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांना देवरुखकडे जाण्यासाठी आता अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी १४ जुलै २०२६ रोजी या संदर्भात […]
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाबाबत ‘ अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने आज मंत्रालयात मंत्री श्री. राणे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे…
रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): स्थानिक राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (मुलींची) प्रवेश प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ पासून पुनश्च सुरू करण्यात आली आहे. या इच्छुक महिला उमेदवारांनी २४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
संगमेश्वर : संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता…
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला…
रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): स्थानिक राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (मुलींची) प्रवेश…
रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबचे सायकलस्वार शरद भुवड (पंचनदी) यांनी मनाली ते…
अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावा; शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना…
गुहागर: गुहागर आणि परिसरातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था आणि सार्वजनिक वाहतुकीला मोठा…
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा येथील उड्डाणपुलाची एक बाजू (लेन) अखेर…
रत्नागिरी, दि. २० : अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा…
रत्नागिरी : रत्नागिरीतील गणेशोत्सव प्रेमींसाठी आणि कलासक्तांसाठी यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत खास ठरणार…
Confirmed
65.10M
Death
6.60M
मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान…
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…
Sign in to your account