ब्रेकिंग न्यूज
- Quick Links
- महाराष्ट्र
- स्पोर्ट्स
- उद्योग जगत
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापुरातून रत्नागिरीत येत असताना पाली येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. राजेश सावंत यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावत अनेक वर्षे पक्षासाठी कार्य केले.…
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ८ मार्गांवर गणपती विशेष गाड्यांची (Ganpati Special Trains) घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेनेही विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे […]
मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे…
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे…
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवातील प्रवाशांची…
मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल…
मुंबई : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा…
कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान…
रत्नागिरी, दि. 3 : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात.…
मंडकी-पालवण, दि. १ ऑगस्ट : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन…
मुंबई / नवी दिल्ली :कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेने एक…
चिपळूण, मांडकी-पालवण, दि. 30 जुलै : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व…
Confirmed
65.10M
Death
6.60M
उरण (विठ्ठल ममताबादे)) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि मोफत औषधोपचार मिळावा, या उद्देशाने उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक दाम्पत्याने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे…
मुंबई, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी…
Sign in to your account