राजकीय
-
आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनामध्ये चिपळुण संगमेश्वर मतदारसंघासाठी ५४ कोटीचा निधी मंजूर
देवरूख (सुरेश सप्रे): जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता या रस्त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने…
Read More » -
उरण तालुका व शहर काँग्रेसतर्फे रेल्वे विरोधात गाजर दाखवा आंदोलन
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : जनतेसाठी सर्वात स्वस्त व सुरक्षेचा सर्वात चांगला प्रवास म्हणून रेल्वे सेवेकडे पाहिले जाते.मुंबईच्या…
Read More » -
तीन अपत्ये असल्याने वेश्वीचे सरपंच संदीप कातकरी अपात्र
जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे यांचा निर्णय उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच…
Read More » -
कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ; विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन रत्नागिरी, दि.30 : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास…
Read More » -
पावस येथील दर्ग्याला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पावस…
Read More » -
बचतगटांच्या माध्यमातून महाराष्ट्र टाळ्या वाजवेल असं काम करा : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. २८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महिला भगिणी, तरुण आणि ज्येष्ठांचा विकास झाला तर तोच…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या ३० रोजीच्या रत्नागिरी दौरा नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
रत्नागिरी, दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौरावर येत असून, खेड लोटे एम.आय.डी. सी. मध्ये सुरु होणाऱ्या…
Read More » -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गुरुवारी रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा कार्यक्रम…
Read More » -
रत्नागिरीत विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी, दि. २५ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” या…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक : केशव उपाध्ये
मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालावरून २१० ग्रामपंचायती जिंकत भारतीय जनता पार्टीच नंबर…
Read More »