ब्रेकिंग न्यूज
-
Apr- 2025 -25 April
दापोलीत बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा बेकायदा पुरवठा करणारी नौका पकडली
मत्स्यव्यवसाय विभागाची गुरुवारी रात्री कारवाई रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून…
आणखी वाचा -
24 April
काश्मीरमधून सुखरूप परतलेल्या पर्यटकांची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट
कणकवली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या परिसरातून सहीसलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची भेट मत्स्य व्यवसाय…
आणखी वाचा -
24 April
काश्मिरला गेलेले रत्नागिरीतील दोन पर्यटक दाखल ; एकूण ६१ जणांशी संपर्क
आठजण प्रवासात ; सर्व पर्यटक सुखरुप – जिल्हाधिकारी रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 61 पर्यटकांशी संपर्क झाला असून,…
आणखी वाचा -
23 April
Good News | काश्मीर पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील ४२ जण सुरक्षित
जिल्हा प्रशासन संपर्कात : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून,…
आणखी वाचा -
23 April
रत्नागिरीतील २० जण श्रीनगरमध्ये सुरक्षित
रत्नागिरी : काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या नंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातून पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये रत्नागिरीतील…
आणखी वाचा -
21 April
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेला बाल जलतरणपटू रेयांश खामकरची पुन्हा चमकदार कामगिरी
लांजा : सिंधुदुर्ग विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय…
आणखी वाचा -
17 April
रत्नागिरीतील दोन एल. ई. डी. नौका मालवण समुद्रात पकडल्या
सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण किल्ल्यासमोर सुमारे ८ ते ९ सागरी…
आणखी वाचा -
16 April
मुंबई CSMT प्लॅटफॉर्म क्र. १२ आणि १३ च्या कामामुळे काही गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार!
रत्नागिरी, १६ एप्रिल २०२५: मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या…
आणखी वाचा -
15 April
रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम हिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ सालासाठी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. रत्नकन्या आकांक्षाला हा पुरस्कार…
आणखी वाचा -
15 April
माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 15 एप्रिल 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र…
आणखी वाचा