रत्नागिरी अपडेट्स
-
Aug- 2025 -6 August
कोकण रेल्वे-एसबीआयमध्ये ‘रेल्वे सॅलरी पॅकेज’ संदर्भात सामंजस्य करार
नवी मुंबई : कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी “रेल्वे सॅलरी पॅकेज” (Railway Salary Package) योजनेअंतर्गत अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय स्टेट…
आणखी वाचा -
6 August
रत्नागिरीकर अविराज गावडे इंग्लंडच्या क्रिकेट मैदानावर चौथ्यांदा सामनावीर!
क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये अविराज याच्या गुगलीची जादू कायम, गुगलीच्या जोरावर सहा विकेटस घेत चौथ्यांदा पटकावला बहुमान इंग्लंड : सध्या…
आणखी वाचा -
6 August
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास दाखवणारा ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला
हिंदू जनजागृती समितीची मागणी रत्नागिरी, ६ ऑगस्ट : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती…
आणखी वाचा -
6 August
Konkan railway | रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष गाड्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त – 2025 करिता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन…
आणखी वाचा -
6 August
कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात सुधारणा करावी
‘स्लॅक टाईम’ आधारित वेळापत्रकाचा प्रवाशांना नाहक फटका वेळापत्रकातील त्रुटी दूर करण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे रेल्वेला पत्र रत्नागिरी: …
आणखी वाचा -
5 August
Konkan Railway | रो-रो कार वाहतूक सेवेला सिंधुदुर्गात नांदगावमध्येही थांबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर येत्या गणेशोत्सवात जाहीर करण्यात आलेल्या रो रो कार सेवेला गोव्याबरोबरच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकावरही…
आणखी वाचा -
5 August
चिपळूणमधील जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या शिवाज्ञा पवारला रौप्य पदक
रत्नागिरी : चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत अभ्युदयनगर इथल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा शुभम पवार हिने रौप्य पदक…
आणखी वाचा -
5 August
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराभाई बुटाला यांचे निधन
खेड : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे अल्पशा…
आणखी वाचा -
5 August
महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई: देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे.…
आणखी वाचा -
5 August
आजच्या काळात सायबर संस्कारांची गरज : डॉ. अक्षय फाटक
रत्नागिरी : सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर ते घडणार नाहीत.…
आणखी वाचा