महाराष्ट्र
-
Mar- 2025 -23 March
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
छत्तीसगड : छत्तीसगडचे सुप्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोदकुमार शुक्ल यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.…
आणखी वाचा -
22 March
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी : जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य…
आणखी वाचा -
22 March
आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार…
आणखी वाचा -
22 March
Konkan Railway | ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे कोकण रेल्वे साडेतीन तास विस्कळीत
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ११…
आणखी वाचा -
22 March
जागतिक चिमणी दिवस साजरा
वेस्मधून बेस्ट संकल्पने अंतर्गत टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण FON संस्थेचा स्तुत्य उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे…
आणखी वाचा -
21 March
तुम्हाला अटक झाली तर जाणून घ्या आपले अधिकार!
अटक झालेल्यांचे अधिकार काय?जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी…
आणखी वाचा -
20 March
दापोलीसाठी ‘सुवर्णदुर्ग रोप वे’ला शासनाचा हिरवा कंदील!
मिहीर महाजन यांनी मानले महाराष्ट्र शासन व केंद्रशासनाचे आभार मुंबई : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा…
आणखी वाचा -
20 March
कोकण रेल्वेच्या विकासाची उजाडणार पहाट ; विलीनीकरणाला महाराष्ट्र सरकारही तयार!
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन व्हावी, यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
आणखी वाचा -
19 March
अखेर कोकण रेल्वेचे विलीनीकरण होणार
कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणास संमती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास…
आणखी वाचा -
19 March
… तर सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य : बंदर विकास मंत्री नितेश राणे
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास…
आणखी वाचा