राजकीय
-
Apr- 2025 -23 April
उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची मोर्चा काढून निदर्शने
उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत…
आणखी वाचा -
20 April
सिंधुदुर्गात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ
कणकवली : सावंतवाडी- वेंगुर्ला- दोडामार्ग- मालवण-कुडाळ येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख…
आणखी वाचा -
19 April
पाली ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिसची सुविधा
रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली.…
आणखी वाचा -
18 April
शहराच्या स्वच्छतेबाबत तडजोड नको : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगर परिषद हद्दीमधील जुन्या भाजी मार्केटच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन रत्नागिरी : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली…
आणखी वाचा -
17 April
गुंतवणूक परिषदेत तब्बल २० हजार ५०० कोटींचे सामंजस्य करार
मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या गुंतवणूक परिषदेमध्ये…
आणखी वाचा -
17 April
अंबाजोगाई देखील होणार आता ‘पुस्तकांचे गाव’
अंबाजोगाई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेलं अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरं ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे…
आणखी वाचा -
17 April
१०० दिवस कृती आराखडा अंतर्गत सर्वांची कामगिरी चांगली, हीच ऊर्जा कायम ठेवा : पालक सचिव सीमा व्यास
रत्नागिरी : 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. सर्वांची कामगिरी चांगली दिसत आहे. हीच ऊर्जा 100…
आणखी वाचा -
15 April
माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 15 एप्रिल 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र…
आणखी वाचा -
15 April
शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : १४ एप्रिल २०२५ रोजी शिवसेना (शिंदे गट )उरण विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब…
आणखी वाचा -
14 April
शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध : पालकमंत्री उदय सामंत
दापोली : राज्य सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी…
आणखी वाचा