“Konkan

महाराष्ट्र

युवा पत्रकार मुझम्मील काझी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या समवेत स्वीकारला पुरस्कार रत्नागिरी: पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रभावी कार्याबद्दल रत्नागिरीतील युवा पत्रकार मुझम्मिल काझी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर खताची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

महामार्गावरील  वाहतूक १३ तास एकेरी रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरीतील वाकेड-बोरथडे फाटा येथे खताची वाहतूक…

अधिक वाचा
महाराष्ट्र

ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी आगरी कोळी कराडी समाज सहन करणार नाही :  राजाराम पाटील

उरण दि.१३  (विठ्ठल ममताबादे) : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत.…

अधिक वाचा
उद्योग जगत

कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदर ‘हब’ म्हणून विकसित करणार : ना. नितेश राणे

आंबा, काजू मत्स्य निर्यातीसाठी एक सक्षम पर्याय उभारणार कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गामुळे उर्वरीत महाराष्ट्र कोकणाशी जोडेल जयगड बंदर येथे ना.…

अधिक वाचा
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर कार्यशाळा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी मत्स्य संपदेच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर दिनांक…

अधिक वाचा
उद्योग जगत

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर

जयगड पोर्ट येथे होणार बैठक; कोतवडे भाजपा विभागीय कार्यालयाचे उदघाटन रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा…

अधिक वाचा
उद्योग जगत

शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन महिलांना स्वयंपूर्ण करा : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी :  मानवी जीवनाची सुरुवात बिजांडातून सुरु होवून, ती ब्रम्हांडाच्या अनंतात विलीन होते. मानवाचे जगणं हे ‘इगो फ्रेंडली’ नसावे, तर…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

१० रुपयांचं नाणं टाका, कापडी पिशवी मिळवा!

रत्नागिरी नगर परिषदेचा अभिनव उपक्रम रत्नागिरी: प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने एक पाऊल टाकत, रत्नागिरी नगर परिषदेने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौका उलटून दोघे बुडाले; सहा जणांना वाचवले

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करून परतणाऱ्या ‘अमीना आयशा’ नावाच्या नौकेला समुद्रात अजख लाटेमुळे जलसमाधी मिळाली. बंदरापासून हकाही अंतरावर…

अधिक वाचा
Back to top button