konkan new

क्राईम कॉर्नर

धुळ्याच्या नवदांपत्याची चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी!

एनडीआरएफच्या पथकासह पोलिसांकडून अधिपत्रात बेपत्ता दोघांचा शोध सुरू चिपळूण : मूळच्या धुळे जिल्ह्यातील असलेल्या आणि सध्या चिपळूणला येऊन राहिलेल्या नवदाम्पत्याने…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

UPSC EPFO भरती २०२५: अंमलबजावणी अधिकारी आणि सहायक PF आयुक्त पदांसाठी अर्ज सुरू!

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत अंमलबजावणी अधिकारी (Enforcement Officer) आणि सहायक भविष्य…

अधिक वाचा
जगाच्या पाठीवर

रत्नागिरीच्या अविराज गावडे याची इंग्लंडच्या क्रिकेट मैदानात आगेकूच कायम!

रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून इंग्लंडमधील ब्रिटीश…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक १५ तासांनी पूर्ववत

रत्नागिरी: लिक्विडफाईड पेट्रोलियम गॅस भरलेला टँकर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे उलटून विस्कळीत झालेली महामार्गावरील  वाहतूक मंगळवारी दुपारच्या सुमारास…

अधिक वाचा
महाराष्ट्र

वैजी गावातील कृषीदूतांकडून मंदिर परिसरात श्रमदान

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निखिल चोरगे , प्राचार्य…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रक्षाबंधननिमित्त सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीटे उपलब्ध!

रत्नागिरी  : रक्षाबंधन सणानिमित्त जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी  : राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना,…

अधिक वाचा
महाराष्ट्र

महावितरणचे बड्या थकबाकीदारांना अभय तर सामान्य ग्राहकांची अडवणूक!

वसुलीसाठी सामान्य ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या धमक्या रत्नागिरी : स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यात अपयश आलेल्या महावितरणने अलीकडे…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रत्नागिरीत ना. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’!

रत्नागिरी :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

अधिक वाचा
उद्योग जगत

मिरकरवाडा बंदर राज्यातील सक्षम बंदर बनवणार : ना. नितेश राणे

रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून…

अधिक वाचा
Back to top button