Konkan

महाराष्ट्र

प्रिया चौधरी द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरणचे आदर्श शिक्षिका प्रिया सुनील चौधरी यांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने…

अधिक वाचा
महाराष्ट्र

नवजात शिशू रूग्णवाहिकेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या रत्नागिरीत लोकार्पण

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका…

अधिक वाचा
रत्नागिरी अपडेट्स

नवनिर्वाचित उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत

रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री बनलेल्या उदय सामंत यांचे त्यांच्या पाली या निवासस्थान असलेल्या…

अधिक वाचा
महाराष्ट्र

उद्योगासह गुंतवणुकीत राज्याला आघाडीवर ठेवणार : उद्योग मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये हे राज्य सातत्याने आघाडीवर राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग मंत्री पदाचा…

अधिक वाचा
महाराष्ट्र

भाजपाचा महाराष्ट्रात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचा संकल्प

सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर मध्ये प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश…

अधिक वाचा
महाराष्ट्र

कोल्हापूर विभागात अडीच लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ!

विभागीय मंडळाकडून शाळा स्तरावर बोर्ड परीक्षेचा अनोखा जागर कोल्हापूर : येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मध्यप्रदेशमधून थेट कोकण रेल्वे मार्गावर येणारी आणखी एक विशेष गाडी

रीवा ते मडगाव साप्ताहिक स्पेशल म्हणून २२ डिसेंबरपासून धावणार रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील  प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्यप्रदेशमधील…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रत्नागिरी-सातारामधील अंतर ७० कि.मी.ने कमी होणार

पाटण-सातारा नायरी निवळी नेरद घाट सर्व्हेसाठी टीम दाखल संगमेश्वर : बहुचर्चित असलेल्या आणि संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागून रहिलेल्या पाटण-सातारा-नायरी -निवळी-नेरद…

अधिक वाचा
महाराष्ट्र

गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी बोट बुडून तेरा जणांचा मृत्यू

स्पीड बोटीने जोरदार धक्का दिल्याने झाला अपघात ; ८० पैकी ७७ प्रवाशांची सुटका, तेरा जणांचा मृत्यू बचाव कार्य सुरू उरण…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रत्नागिरीत पटवर्धन वाडीमधील विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान

किसान मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रसाद बाष्टे आणि सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे श्राजेश आयरे यांचा पुढाकार रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील…

अधिक वाचा
Back to top button