Maharashtra news

महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील दोन खेळाडूंना आज शिवछत्रपती पुरस्काराने गौरवणार!

रत्नागिरी : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 योगासन खेळामध्ये पुर्वा शिवराम किनरे तसेच सन 2023-24 साठी कॅरम खेळासाठी आकांक्षा…

अधिक वाचा
उद्योग जगत

गुंतवणूक परिषदेत तब्बल २० हजार ५०० कोटींचे सामंजस्य करार

मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मुंबई  जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या गुंतवणूक परिषदेमध्ये…

अधिक वाचा
महाराष्ट्र

अंबाजोगाई देखील होणार आता ‘पुस्तकांचे गाव’

अंबाजोगाई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेलं अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरं ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे…

अधिक वाचा
महाराष्ट्र

दैनंदिन कामकाजातून राष्ट्रगीत वगळून विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी जागा

रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनचा अजब कारभार विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने राष्ट्रगीत म्हणत दिला जोरदार दणका रत्नागिरी : येथील शासकीय…

अधिक वाचा
महाराष्ट्र

१०० दिवस कृती आराखडा अंतर्गत सर्वांची कामगिरी चांगली, हीच ऊर्जा कायम ठेवा : पालक सचिव सीमा व्यास

रत्नागिरी : 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. सर्वांची कामगिरी चांगली दिसत आहे. हीच ऊर्जा 100…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम हिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४  सालासाठी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. रत्नकन्या आकांक्षाला हा पुरस्कार…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत  मुंबई, 15 एप्रिल 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र…

अधिक वाचा
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे अभिवादन

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच, रत्नागिरीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

अनिरुद्ध उपासना केंद्र आयोजित शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध : पालकमंत्री उदय सामंत

दापोली : राज्य सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी…

अधिक वाचा
Back to top button