ब्रेकिंग न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोमवारी कल्याण येथे करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री…

आणखी वाचा

देशातील १७ राज्यांना वादळाचा इशारा

भारतीय हवामान खात्याचा अलर्ट मुंबई : हवामान खात्याने आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह १७ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा…

आणखी वाचा

अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित ; प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश मुंबई : रायगड जिल्ह्यातील…

आणखी वाचा

रत्नागिरीत उद्या खासदार श्री २०२५ आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री २०२५ स्पर्धेचा थरार!

स्पर्धेसाठी २ लाख रुपयांच्या बक्षीसांची होणार लयलूट! रत्नागिरी, दि. ११ : भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य…

आणखी वाचा

खासदार नारायण राणे यांचा कोकण विकासासाठी कायम संघर्ष : ना. उदय सामंत

देवरुख  : कोकणच्या विकाससाठी कोकणचे सुपुत्र असलेले खासदार नारायण राणे यांनी कायम संघर्ष केला आहे. विकासासाठी त्यांची संघर्षमय वाटचाल विसरता…

आणखी वाचा

केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय मजूर संघाची बैठक

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : नवी दिल्ली येथे केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासोबत कामगारांच्या विविध प्रश्नावर भारतीय…

आणखी वाचा

मालगुंड समुद्रकिनारी भलामोठा मृत व्हेल मासा सापडला

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. काही दिवसांपूर्वीच या माशाचा…

आणखी वाचा

युरोपमधील सर्वात मोठ्या बंदराला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या पथकाची भेट

मुंबई : युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला राज्याचे मत्स्य व…

आणखी वाचा

रत्नागिरीतील मिऱ्या बंधारा लवकरच नागरिकांसाठी खुला

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या बंधाऱ्याच्या सुरू असलेल्या कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पाणी केली. हा बंधारा लवकरच नागरिकांसाठी…

आणखी वाचा

शेतीमध्ये जपानी तंत्रज्ञान आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय शेतीमध्ये जपानी तंत्रज्ञान वापरून शेती क्षेत्राचा विकास साधण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील एक अब्ज लोकांना त्याचा लाभ…

आणखी वाचा
Back to top button