क्राईम कॉर्नर
-
Sep- 2025 -21 September
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित!
राकेश जंगम यांच्या बेपत्ता प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका रत्नागिरी : जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक…
आणखी वाचा -
17 September
हातखंबा येथे भीषण अपघात ; ब्रेक फेल झालेल्या ट्रकने ८ गाड्यांना उडवले, विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील अपघात रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळ एक भीषण अपघात झाला. कोळसा घेऊन…
आणखी वाचा -
6 September
भक्ती मयेकर खून प्रकरणी संशयित दुर्वास पाटीलच्या वडिलांना पोलिसांनी घेतले चौकशीसाठी ताब्यात
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणी भक्ती मयेकर खून प्रकरण आता एका वेगळ्या दिशेने वळले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित…
आणखी वाचा -
Aug- 2025 -31 August
आरवली येथे मिनी बसने उभ्या कारला चिरडले; दोन चिमुकल्यांसह चार जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; आमदार शेखर निकम मदतीला धावले आरवली: मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक…
आणखी वाचा -
30 August
प्रेयसीचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकला
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा तिच्या प्रियकराकडून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. ही तरुणी मिरजोळे येथील रहिवासी…
आणखी वाचा -
30 August
Breaking | रत्नागिरी रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून तरुण पडला
विक्रेता आणि आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे गाडीखाली जाता जाता वाचला रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने…
आणखी वाचा -
25 August
रत्नागिरी स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उदघाटन
रत्नागिरी : दाट हिरवीगार वनराई आणि नयनरम्य निसर्ग असलेला कोकण रेल्वे मार्ग पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. मात्र याच मार्गावरील प्रवाशांची…
आणखी वाचा -
21 August
गुजरातच्या मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता
रायगड जिल्ह्यात मोरा बंदरात आली होती आश्रयाला उरण: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात सुरक्षिततेसाठी थांबलेल्या एका…
आणखी वाचा -
6 August
चिपळूणमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना
स्थानिक नेत्याच्या मुलाच्या कारखाली पादचारी ठार चिपळूण : मुंबई-पुणे शहरांमध्ये घडणाऱ्या ‘हिट अँड रन’च्या धक्कादायक घटना आता चिपळूणमध्येही घडू लागल्या…
आणखी वाचा -
5 August
आजच्या काळात सायबर संस्कारांची गरज : डॉ. अक्षय फाटक
रत्नागिरी : सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर ते घडणार नाहीत.…
आणखी वाचा