राजकीय
-
May- 2025 -27 May
वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा : ना. नितेश राणे
मुंबई, दि. २७ : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार…
आणखी वाचा -
26 May
जनेप प्राधिकरणाने भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून स्थान मिळवले : ना. सर्बानंद सोनोवाल
स्थापनेच्या ३६ वर्षाचा उत्सव साजरा उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : भारताचे सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणारे बंदर म्हणून ओळख असलेल्या…
आणखी वाचा -
26 May
गणपतीपुळ्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत उधाणलेल्या समुद्राच्या लाटा
रत्नागिरी : गेले काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार समुद्र खवळलेला असतानाच गणपतीपुळे येथे सोमवारी उधाण आलेल्या समुद्राच्या लाटा तेथील गणपती…
आणखी वाचा -
25 May
न. प. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कॉ. पवार, पगारे यांचे उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित…
आणखी वाचा -
24 May
कर्करोग निदान अत्याधुनिक फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते…
आणखी वाचा -
24 May
काटवली ग्रा. पं. कार्यालयाच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम म्हणून गौरव झालेल्या काटवली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री…
आणखी वाचा -
24 May
मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच विविध सवलती मिळणार : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा शुक्रवारी (दि. २३)…
आणखी वाचा -
24 May
कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडे द्या
‘टिळक भवन’ येथे कोकणातील जिल्हाध्यक्षांची मागणी उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ): रायगडचे भाग्यविधाते अ. र. अंतुले काँग्रेसचे कणखर नेते होते,…
आणखी वाचा -
23 May
वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत ट्रेन वेगवान भारताची नवी ओळख : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारत आपल्या रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘वंदे भारत’, ‘अमृत भारत’ आणि ‘नमो भारत’…
आणखी वाचा -
23 May
रत्नागिरी जिल्ह्यात वादळ-पावसापासून संरक्षणासाठी 21 निवारा केंद्रे उभारणार
वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा : पालकमंत्री रत्नागिरी, दि. 23 : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित…
आणखी वाचा