Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र

खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शनिवारी मोफत वाटप

रत्नागिरी, दि. ३ : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; शाळकरी विद्यार्थी तीन तास बसमध्ये अडकले!

सार्वजनिक बांधकाम खात्याने दरड हटवल्यावर वाहतूक सुरू खेड ( रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला सातारा जिल्ह्याशी जोडणाऱ्या तसेच पर्यटकांची पसंती…

अधिक वाचा
रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!

‘RailOne’ ॲप झाले लाँच, आता सर्व सेवा एकाच ठिकाणी📱🚆 नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक…

अधिक वाचा
महाराष्ट्र

आषाढी वारीला प्रवासी सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा पुणे: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम अजूनही संथ गतीने!

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत अनेकांनी अनेक आश्वासने दिली. मात्र अजूनही हे काम संथ गतीने सुरू…

अधिक वाचा
महाराष्ट्र

चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक १५ दिवसांनी पुन्हा सुरू

चिपळूण :  कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे चिपळूण -कराड…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील

फाटक हायस्कूलमध्ये ‘ना. उदय सामंत’ प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानातून जनजागृती रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली…

अधिक वाचा
क्राईम कॉर्नर

गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी डीजिटल माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत अंमलबजावणीमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

काजू बागेतील सेंद्रीय क्रांती!

विद्यार्थ्यांच्या हस्ते झाली सेंद्रीय खतांचा वापर करून हरित समृद्धतेची सरुवात चिपळूण : “निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!” या…

अधिक वाचा
Back to top button