Ratnagiri : १५ ऑगस्ट मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट
२०२६ रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे (Ratnagiri) पालकमंत्री डॉ.
उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता पोलीस परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. अशी
माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment