उजनी धरणाचा कालवा फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान

Team RatnagiriLive
0 Min Read

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पाटकुल गावानजीक उजनी धरण्याचा उजवा कालवा कुठल्या ची माहिती मिळते आहे. कालवा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळतात पाटबंधारे खात्याचे अधिकारी यंत्रणेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.


हा कालवा 112 किलोमीटर लांबीचा आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कालवा फुटला. फुटलेल्या कालव्यात ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment