बिरमणीमधील स्थलांतरित कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदूळ वाटप

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : खेड तालुक्यातील बिरमणी येथील 10 स्थलांतरित आदिवासी कुटुंबांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी दिली.


या 10 कुटुंबांपैकी 4 कुटुंबांना शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तर उर्वरित 6 कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले आहेत. 10 कुटुंबांमध्ये 28 व्यक्तींचा समावेश आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment