खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शनिवारी मोफत वाटप
रत्नागिरी, दि. ३ : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय…
आषाढी वारीला प्रवासी सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन!
पुणे: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या…
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम अजूनही संथ गतीने!
संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत अनेकांनी अनेक आश्वासने…
चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक १५ दिवसांनी पुन्हा सुरू
चिपळूण : कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात…
मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील
रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली व…
गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी डीजिटल माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत अंमलबजावणीमध्ये डिजिटल माध्यमांचा…
काजू बागेतील सेंद्रीय क्रांती!
चिपळूण : "निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!" या प्रेरणादायी मंत्राला…
खेड-सातारा जोडणाऱ्या रघुवीर घाटातील दरड हटवली ; वाहतूक सुरू
खेड (रत्नागिरी): खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील…
अखेर परप्रांतीयांच्या विरोधात शिरोडकर कुटुंबियांची तक्रार शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पोलिसांत दाखल
माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये धडक न्याय…
