Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र

१०० दिवस कृती आराखडा अंतर्गत सर्वांची कामगिरी चांगली, हीच ऊर्जा कायम ठेवा : पालक सचिव सीमा व्यास

रत्नागिरी : 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. सर्वांची कामगिरी चांगली दिसत आहे. हीच ऊर्जा 100…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

मुंबई CSMT प्लॅटफॉर्म क्र. १२ आणि १३ च्या कामामुळे काही गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार!

रत्नागिरी, १६ एप्रिल २०२५: मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या…

अधिक वाचा
महाराष्ट्र

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

रत्नागिरी : सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी गोंविदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम हिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४  सालासाठी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. रत्नकन्या आकांक्षाला हा पुरस्कार…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत  मुंबई, 15 एप्रिल 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : १४ एप्रिल २०२५ रोजी शिवसेना (शिंदे गट )उरण विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब…

अधिक वाचा
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे अभिवादन

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच, रत्नागिरीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

अनिरुद्ध उपासना केंद्र आयोजित शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध : पालकमंत्री उदय सामंत

दापोली : राज्य सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रा

रत्नागिरी, दि.13 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम…

अधिक वाचा
Back to top button