Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये तांबी येथील धरणात तरुण शेतकरी बुडाला

गुरे धुण्यासाठी गेला असता घडली घटना गुढीपाडवा दिनी लटके कुटुंबीयांवर काळाचा घाला चिपळूण : रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मांडकी कृषी महाविद्यालयात विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त उपक्रम चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी ‘एमओयू’ केल्यास रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवू

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आश्वासन रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल…

अधिक वाचा
महाराष्ट्र

द्रोणागिरीमध्ये गो-शाळेचे उदघाटन 

शिव संस्कृती, गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम  पर्यावरण संरक्षण, संवर्धनसाठी संस्थेचा पुढाकार उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे )…

अधिक वाचा
महाराष्ट्र

सकल हिंदू समाज उरणच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील पवित्र सण असून गुढीपाडवा निमित्त हिंदू धर्मातील नागरिक गुढीपाडव्याला…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रात एलईडी लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई

तांडेलासह 3 खलाशी असणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त पाच लाखांचा दंड अपेक्षित रत्नागिरी :  राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री…

अधिक वाचा
महाराष्ट्र

सरपंचांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध : ना. उदय सामंत

सांगली : सरपंच हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा पाया असून त्यांच्या परवानगीशिवाय गावाच्या विकासाची कोणतीही योजना साकार होऊ शकत नाही.…

अधिक वाचा
ब्रेकिंग न्यूज

Konkan Railway | मडगाव-मुंबई विशेष गाड्या ६ एप्रिलपासून धावणार!

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने खुशखबर दिली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात (२०२५) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने…

अधिक वाचा
महाराष्ट्र

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित एक्झिक्यूटिव्ह लाऊंज सुविधेचा शुभारंभ

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुविधेचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उद्घाटन…

अधिक वाचा
महाराष्ट्र

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवणाची वेळ अर्धा तासच!

बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गाऱ्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर उपलब्ध होत…

अधिक वाचा
Back to top button