प्रशांत पाटील यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी : शरद पवार
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पक्षाला तळागाळात…
मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर
मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व मानवी हक्क अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचे प्रवेश सुरु रत्नागिरी, दि. १९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२४ चे निकाल जाहीर झाले…
नाचणे रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या नाचणे रस्त्यावरील घराच्या शेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून, ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यातील बहुतांशी कचरा…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी पिक अप शेड ते संगमेश्वर दरम्यान पडलेले भलेमोठे खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ता वाहनांसाठी सुरक्षित न बनविल्यास होणाऱ्या…
MSRTC | शहरी बस वाहतुकीमध्येही महिलांसह ज्येष्ठांना ५० टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास!
रत्नागिरी, दि. 22 : रा. प. विभागामध्ये रा. प. रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १००%, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० %…
पर्यावरण संदेश देणारी दुचाकी रॅली ७ जुलैला
उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली…
नगर पंचायत व महावितरणने उडवली लांजावासीयांची झोप !
लांजा : गेल्या २४ तासांपासून लांजा शहरास तालुक्यात वीज गायब असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरु झाला आहे.…
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी घटली, पाऊस परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि.२२ : आजच सकाळी सर्व यंत्रणांचा आणि जिल्ह्यातील पाऊस परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे. नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. संपूर्ण…
शिवरायांचा स्वराज्यासाठी संघर्ष पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : नीलेश राणे
रत्नागिरी : संघर्ष, लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते, याची शिकवण ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजंनी दिली आहे, हा इतिहास असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी असे सोहळे महत्वाचे असतात,…
रत्नागिरीत निरामय योग संस्थेतर्फे जागतिक योग दिनी शिबिर
रत्नागिरी : जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी मराठा मंडळ व निरामय योगसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माळ नाका येथील मराठा भवन हॅालमध्ये योग शिबीर पार पडले. सकाळी सहा ते…
