आंबा घाटाची आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी, दि. १८ : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला असून, रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे…
Ratnagiri Update : ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण…
दादरमधून गोरखपूर सोमवारपासून तर बलियाला मंगळवारपासून नियमित गाड्या ; दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे घोडे मात्र अडलेलेच!
मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८ दादर–गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून आणि ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर–बलिया एक्स्प्रेस म्हणून नियमित गाड्यांमध्ये…
गणपती उत्सव २०२६ : चाकरमान्यांसाठी खूशखबर! रेल्वेच्या स्पेशल गाड्यांना सापे वामने, विन्हेरेसह कडवई स्थानकांवर अतिरिक्त थांबा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव २०२६ दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकण…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी, दि. १५ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,…
रत्नागिरीत विचित्र तिहेरी अपघात; दोन एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, कारही आदळली
रत्नागिरी : भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळ चढावावर शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर मागून येणारी कारही एसटीवर जाऊन आदळल्याने २२ प्रवासी जखमी झाले…
Ganpati Special Trains 2026 : पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या जाहीर
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. कोकण रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांच्या…
रत्नागिरीत दिमाखदार तिरंगा रॅली!
रत्नागिरी : आजादी का अमृत महोत्सव' या राष्ट्रीय अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा, हर मन तिरंगा' या आवाहनाला साद देत शुक्रवारी रत्नागिरीनगरी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. निमित्त होते, सैनिकांच्या सन्मानार्थ शहरातून…
Ratnagiri : स्वातंत्र्यदिनी दहावी-बारावीचे विद्यार्थी घेणार गैरप्रकारमुक्त परीक्षेची शपथ!
रत्नागिरी :(Ratnagiri ) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकारापासून दूर राहण्याची शपथ स्वातंत्र्यदिनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र…
माय भारत पोर्टलचा लाभ युवकांनी घ्यावा : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, दि. १३ : माय भारत युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या माय भारत या पोर्टलचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.माय भारत…
