गोमातेला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय…
कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये मद्यसाठा पकडला
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) 'गाडी क्रमांक १२०५२' (मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस) मध्ये धडक कारवाई करत अवैध दारूची…
पुणे मुंबईच्या अजून जवळ आले!
मुंबई : पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा - खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट 1 मे 2026 पासून सुरू होत आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी…
प्रलंबित मागण्या आणि रेल्वे विकासावर महाराष्ट्र रेल्वे परिषदेत सविस्तर मंथन
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 'गतिमान महाराष्ट्र,…
अमृत भारत एक्सप्रेस की ‘अमृत यूपी-बिहार’ एक्सप्रेस?
रत्नागिरी : सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली 'अमृत भारत एक्सप्रेस' प्रामुख्याने यूपी-बिहारसाठीच आहे का? कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या खिशावर 'डल्ला' मारणाऱ्याच गाड्या का धावतात, असा सवाल आता सामान्य…
समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष तथा गोवठने ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते समाधान गुरुनाथ म्हात्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक…
Konkan Railway | चिपळूण-दिवा मेमू स्पेशल ट्रेन १ मे पासून ७ जूनपर्यंत धावणार!
चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चिपळूण आणि दिवा दरम्यान 'अनरिझर्व्हड मेमू स्पेशल' (Unreserved MEMU Special) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मे आणि जून महिन्यातील…
रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी मुंबईत एकवटणार तज्ज्ञ; २६ एप्रिलला विशेष आयोजन
मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रलंबित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष या विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि ठोस कृती आराखडा तयार करण्यासाठी मुंबईत 'महाराष्ट्र रेल्वे परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. "गतिमान…
रत्नागिरी २७ एप्रिलला गो सन्मान पदयात्रा
रत्नागिरी : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० वाजता श्री पतीतपावन मंदिर येथे जमून तहसील कार्यालय पर्यंत गो-सन्मान…
रत्नागिरी जिल्ह्यात ३९० रुग्णांना सुमारे ३.७ कोटींची मदत
रत्नागिरी, दि. 21 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आर्थिक वर्षात 390 रुग्णांना सुमारे 3 कोटी 7 लाख रुपयांची…
