रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे बाबासाहेबांच्या मूळ गावी प्रथमच मानवंदना

मंडणगड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच त्यांच्या मूळ गावी, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात…

Team RatnagiriLive

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ.…

Team RatnagiriLive

जेएनपीएत अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार नेत्यांची बैठक

बंदर कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : yअखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक ज्येष्ठ कामगार नेते एस. के.…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांविरोधातील कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात 9 कोटी 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर संपूर्ण कोकण…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम दलदलयुक्त किनारपट्टीलाही आता सुरक्षा कवच!

रत्नागिरी :  जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन  आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे…

Team RatnagiriLive

मारुती बिर्जे पहिल्या ‘रत्नसिंधू केसरी’ किताबाचा मानकरी

रत्नागिरी :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित 'रत्नसिंधू केसरी २०२६' या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश…

Team RatnagiriLive

परुळे येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन सोहळा उत्साहात

सिंधुदुर्ग :  वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजारपेठत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन व पादुका पूजन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात भव्य…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील जनता दरबारात १६९ अर्जांपैकी ९० टक्के अर्ज जागच्या जागी निकाली

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध विभागांचे 169 अर्ज आले होते, त्यापैकी जवळपास 90 टक्के आजच्या दरबारात जागेवरच…

Team RatnagiriLive

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाला महाराष्ट्रात बंदी; तरीही सादर केल्यास कायदेशीर कारवाई

रत्नागिरी :  वारकरी संप्रदायाची विटंबना करणारे 'ईठ्ठला' नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठल भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनीही…

Team RatnagiriLive

बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे…

Team RatnagiriLive