Konkan Railway | नवी मुंबईत रंगले रंगतदार ‘हिंदी कवी संमेलन’
नवी मुंबई: हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार आणि साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी कोकण रेल्वे आणि नवी मुंबई नराकास (नगर राजभाषा कार्यान्वयन समिती) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'हिंदी कवी संमेलन' आयोजित करण्यात आले होते.…
Chiplun | चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली दांडेकर यांची वर्णी!
चिपळूण: चिपळूण (Chiplun) नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. या प्रतिष्ठेच्या पदासाठी भाजपकडून रूपाली दांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उद्या, सोमवार १२ जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या…
जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : जगभरातील ६० देश मुस्लिमबहुल, तर १०० हून अधिक देश ख्रिश्चनांचे आहेत. त्यांच्यासह अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात हिंदूंची संख्या केवळ पंधरा टक्के आहे. त्यामध्ये भारतात सर्वाधिक हिंदू आहेत. त्या…
KRCL | कोकण रेल्वेचा ‘फुकट्या’ प्रवाशांना दणका!
रत्नागिरी : कोकण रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) केलेल्या धडक कारवाईत तब्बल २०.२७…
Shocking | रत्नागिरीत क्रांतीनगर परिसरात कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडले एक दिवसाचे बेवारस अर्भक!
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर आणि कोकण नगर परिसरात शनिवारी एक धक्कादायक ( shocking) घटना उघडकीस आली आहे. येथे एका दिवसाचे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली…
रत्नागिरीत तिहेरी अपघातात कोल्हापूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; चौघे जखमी
रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिऱ्या येथे शनिवारी एक तिहेरी अपघात होऊन त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातात चार जण जखमी झाले आहेत. नेमकी घटना…
संतोष कानडे म्हणजे भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा सक्षम दुवा : पालकमंत्री नितेश राणे
कणकवली : भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला असून, योग्य माणूस योग्य ठिकाणी असला की संस्था कशी कार्यक्षम होते हे त्यांनी कृतीतून दाखवून…
Ratnagiri | गावडे आंबेरे येथे दुचाकीवरून जाणाऱ्या मुलावर बिबट्याची झडप
रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेरे बिर्जेवाडी येथे दुचाकीवरून जात असलेल्या मुलावर बिबट्याने झडप घालून जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (१५, रा. गावडे…
ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६चे १४–१५ फेब्रुवारीला आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधिष्ठित दर्शन घडवणारे ग्रामीण, कृषी व…
राज्यघटनेतील तिसाव्या कलमामुळे हिंदूंची कोंडी : आफळेबुवा
रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेतील तिसावे कलम हिंदूंसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची कोंडी होते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले. येथील स्वर्गीय…
