पावसाळी वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवशी चुकली ५० पेक्षा अधिक प्रवाशांची जनशताब्दी एक्सप्रेस!

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील प्रकार; प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळ न तपासल्याने उडाला गोंधळ रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर शनिवारपासून (१० जून ) पावसाळी वेळापत्रक लागू झाले असून नवीन वेळेनुसार गाड्या धावत आहेत.…

Team RatnagiriLive

ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

भाट्ये येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन रत्नागिरी दि 10 : राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा यासाठी आपण सतत प्रयत्नशिल आहोत . जिल्ह्यातील विविध गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार…

Team RatnagiriLive

अंगणवाडीसाठी भरती प्रक्रिया

सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी : लांजा तालुक्यातील व्हेळ व खेरवसे या गावामध्ये मिनी अंगणवाडी सेविका तर भांबेड, गवाणे, वाकेड, रिंगणे, वेरवली खुर्द, कोंडये, व्हेळ, इसवली-पनोरे, देवधे,…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे झाली आणखी वेगवान!

चार सुपरफास्ट गाड्यांचा वेग प्रति तास 110 वरून 120 वर रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस तसेच मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस अशा…

Team RatnagiriLive

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीचा संगमेश्वरसाठीचा राखीव डबा पूर्ववत करावा

संगमेश्वरवासीयांच्या वतीने कोकण रेल्वेला पत्र संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गवरील संगमेश्वर रोड हे महत्त्वाचे स्थानक असून रोज धावणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीला संगमेश्वर रोड स्थानकामध्ये संगमेश्वरवासियांकरिता पूर्वी असलेला डबा पूर्ववत करण्याची…

Team RatnagiriLive

दापोलीत निघाली सायकल फेरी

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा, जागतिक सायकल दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त आयोजन दापोली : ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, जागतिक सायकल दिवस (३ जून) आणि पर्यावरण दिवस (५ जून) यानिमित्ताने दापोली सायकलिंग…

Team RatnagiriLive

नाणीज ग्रामपंचायतीतर्फे दाखले वाटपासाठी कॅम्प

नाणीज : नाणीज ग्रामपंचायतीतर्फे 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेतून ३०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चांगली सोय झाली. एकाच…

Team RatnagiriLive

९ जूनच्या मुंबई-मडगाव जनशताब्दीने जाणार आहात?तुमचा उडू शकतो गोंधळ!!

रत्नागिरी : तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणार असाल आणि त्यातही जर दि. ९ जून २०२३ रोजी मुंबई मडगाव जनशताब्दी ने प्रवास करणार असाल तर तुमचा गोंधळ उडू शकतो.…

Team RatnagiriLive

वारस नोंद लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष मोहीम राबवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबा

रत्नागिरी : सुट्टीला गेलेल्या प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होऊ लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील आणखीन दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हापा ते…

Team RatnagiriLive