ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली गतिमान
विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई : राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…
महाराष्ट्राची पदकांच्या शतकाकडे दमदार वाटचाल!
जलतरणात तीन सुवर्णांसह चार पदके टेनिसमध्ये मधुरिमा उपांत्यपूर्व फेरीत शुभमला वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ भोपाळ : महाराष्ट्राने खेलो इंडियाच्या नव्या पर्वातही पदकांच्या शतकाकडे कूच केली आहे. स्पर्धेत मंगळवारी जलतरणपटूंच्या तीन सुवर्णपदकांनी महाराष्ट्राचे…
संगमेश्वरची युवा गायिका निहाली गद्रे शास्त्रीय संगीत अलंकार पदवीने सन्मानित!
संगमेश्वर : रिमिक्सच्या जमान्यात सध्या शास्त्रीय संगीताकडे वळण्याचा कल कमी आहे. शास्त्रीय संगीत म्हटले की भल्या पहाटे उठून रियाज करणे आले, रियाजात सातत्य ठेवणे आले. मात्र, कमी वयामध्ये आपल्या गुरु…
बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू
मुंबई : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी…
विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी
दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७५० किमीचा सायकल प्रवास १४ दिवसात…
होळीसाठी कोकणात धावणार अडीचशे एसटी बसेस!
महामंडळाचे एम. डी. शेखर चन्ने यांची माहिती रत्नागिरी : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०३…
मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांचा त्वरीत निपटारा करावा : विभागीय आयुक्त
नवी मुंबई : कोकण विभागातील नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष…
आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीतील निर्णय मुंबई : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी उद्योगमंत्री तथा…
ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे कोतवडे ग्रामदेवता मंदिराजवळील बिअरशॉपीची अनुमती जिल्हाधिकार्यांनी नाकारली
रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ आणि भाविक यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळील ‘ऋषिकेश बीअर शॉपी’ ची अनुमती जिल्हाधिकार्यांनी नाकारली आहे. या विरोधात गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या…
