सून म्हणून आली आणि घर साफ करून गेली!
रत्नागिरी : तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली, अशी तक्रार तिच्या सासऱ्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दिली. दत्ताराम राजाराम…
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन!
महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा…
कै. बाबुराव जोशी गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
रत्नागिरी : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशालेतील कै. बाबुराव जोशी गुरूकुल प्रकल्प विभागातील विद्यार्थिनी कु. अनन्या अमित…
Konkan Railway | दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता तीन वातानुकलीत कोचसह धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मडगाव सावंतवाडी तसेच सावंतवाडी दिवा दोन रेल्वे एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासादरम्यान आसन…
संचमान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
रत्नागिरीत हजारो शिक्षक मोर्चात सहभागी रत्नागिरी : ग्रामीण भागांतील, वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे. एकीकडे मराठी शाळांमध्ये दर्जा राहिला नाही, अशी टीका करायची व दुसरीकडे याच शाळांतील…
गणेशोत्सव आता अधिकृतपणे घोषित झाला महाराष्ट्र राज्योत्सव!
मुंबई : गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या सार्वजनिकतेच्या रूपातून साजरा होणारा गणेशोत्सव, आता अधिकृतपणे राज्योत्सव म्हणून मान्यताप्राप्त…
कोकण रेल्वेकडून ‘महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ विषयावर चर्चासत्र
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्फत १० जुलै २०२५ रोजी बेलापूर येथील त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (निवृत्त) श्री डी. शिवनंदन हे प्रमुख…
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली गुरुपौर्णिमेची भेट!
मुंबई: मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने गुरुवारी १० जुलै २०२५ रोजी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार केलेला…
गावावरून मुंबईला परत येताना रेल्वेचे कन्फर्म आरक्षण मिळण्यासाठी अशी वापरा युक्ती!
रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा तालुक्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त मुंबई : गावावरून मुंबईला येताना सर्वांनीच वेटिंग लिस्टचा सामना केला असेल. बऱ्याचदा मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस सारख्या गाड्यांचे तिकीट वेटिंग लिस्टच…
कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी- पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या…
