सरपंच पदासाठी आरक्षण सोडती सोमवारी जाहीर होणार
तहसिलदार कार्यालयात काढणार सोडत रत्नागिरी, दि. १० : जिल्ह्याकरिता तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे…
Good News | अग्निवीर भरती मेळावा ४ आॕगस्ट ते ४ सप्टेंबर पुण्यात
रत्नागिरी, दि. 10 : मुंबई अभियंता गट आणि केंद्र खडकी, पुणे येथे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) अग्निवीर (तांत्रिक) आणि अग्निवीर (ट्रेड्समन १० वी आणि ८ वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुला…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुविधा : सहायक आयुक्त इनुजा शेख रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यामार्फत वाचनालय सुरु करण्यात आले असून,…
तमिळनाडूत रेल्वे फाटकावर तीन ठार; रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात १५ दिवसांची सुरक्षा मोहीम जाहीर!
चेन्नई/नवी दिल्ली: तमिळनाडूमध्ये एका रेल्वे फाटकावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, काल रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ब्लॉक विभागातील…
कुणबी बांधवांसाठी विरार येथे ३ ऑगस्टला मनोमिलन कार्यक्रम
मुंबई: धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा आणि समाजबांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज होता यावे या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संलग्न कुणबी युवा मुंबई आणि कुणबी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'आनंदाचे…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रगती वेगाने!
मुंबई : भारताच्या बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण केले असून, २०२८ पर्यंत संपूर्ण कॉरिडॉर कार्यान्वित होण्याची शक्यता…
गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला ; वाहने कोसळून नऊ जणांचा मृत्यू
वडोदरा : गुजरातमधील बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्य़े बुधवारी पहाटे एक जीर्ण…
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केळ्ये येथे चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक
रत्नागिरी, दि. ९ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथे 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत शेतकरी काशिनाथ बापट यांच्या प्रक्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. सीआरए तंत्रज्ञाने फळबाग लागवड…
Konkan Railway | दादर-रत्नागिरी पॅसेंजरसंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
चिपळूण : कोरोनाच्या नावाखाली चार वर्षांपासून दादर ऐवजी दिव्यापर्यंतच धावत असलेली रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच रत्नागिरीसाठी सोडावी, असा निर्धार आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काही…
समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड
उरण, दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहुबाई शेख यांच्या हस्ते समाधान म्हात्रे यांना राष्ट्रवादी…
