आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत डॉ.उदय सामंत यांनी व्यक्त केले. दापोली…

Team RatnagiriLive

Konkan Railway | ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे कोकण रेल्वे साडेतीन तास विस्कळीत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्यांचा खोळंबा झाला. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना…

Team RatnagiriLive

जागतिक चिमणी दिवस साजरा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर,ता. उरण,जि. रायगड तर्फे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोकडविरा व रुस्तमजी…

Team RatnagiriLive

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करीत रत्नागिरी जिल्हावासियांसाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता शासनाने जाहीर केलेल्या…

Team RatnagiriLive

तुम्हाला अटक झाली तर जाणून घ्या आपले अधिकार!

अटक झालेल्यांचे अधिकार काय?जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, सुटसुटीत भाषेत…

Team RatnagiriLive

दापोलीसाठी ‘सुवर्णदुर्ग रोप वे’ला शासनाचा हिरवा कंदील!

मुंबई : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर महाजन…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या विकासाची उजाडणार पहाट ; विलीनीकरणाला महाराष्ट्र सरकारही तयार!

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन व्हावी, यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सकारात्मक पावल्यामुळे यश आले आहे. कोकण रेल्वे…

Team RatnagiriLive

अखेर कोकण रेल्वेचे विलीनीकरण होणार

मुंबई : केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास या आधीच  संमती दिली असून आता महाराष्ट्रानेही या प्रस्तावास मान्यता दिली आहे. यामुळे आता कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेतील करण्याचा…

Team RatnagiriLive

… तर सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य : बंदर विकास मंत्री नितेश राणे

नवी दिल्ली  : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा १००% टक्के वापर शक्य होणार असल्याचे…

Team RatnagiriLive

चिपळुणच्या वाशिष्ठी नदीत बुडून १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे असे या दुर्घटनेतील पंधरा वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी…

Team RatnagiriLive