जुना शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचे १४ एप्रिलपासून उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांचे २१/३/२०२४ रोजीचे आदेशाचे गटविकास अधिकारी उरण यांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा सिमेच्या बाहेर राहणारी परदेशी…
उरणमध्ये शालेय, महाविद्यालयीन पुस्तके मोफत देण्याचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आपल्या मुलांची पुस्तके - रद्दीमध्ये न देता आपल्या उरणमधील ईतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ या आणि आपल्याला पुढील वर्षांकरिता / पुढील इयत्तेमध्ये आवश्यक असणारी पुस्तके…
कोकण रेल्वे मार्गावरील तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादर स्थानकापर्यंत धावणार
मुंबई CSMT प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे रेल्वेकडून रत्नागिरी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने, मध्य रेल्वेने काही गाड्या ठाणे आणि…
रत्नागिरी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 मार्च रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 एप्रिल 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37…
सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जन्मठेपेसह २५ हजार दंड
चिपळूण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा रत्नागिरी : सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे रा.…
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पालघर जिल्ह्यात १० शाळांना दूरदर्शन संच
पालघर : जिल्ह्यातील नरोडा, सफाळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील १० शाळांना मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे…
रत्नागिरीनजीक भाट्ये पुलावर ओव्हरटेक करताना अपघात; दुचाकीस्वराचा मृत्यू
रत्नागिरी : पावस रत्नागिरी मार्गावर एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर तेथील चेकपोस्टजवळ भीषण अपघात होऊन त्यात जागीच मृत्यू झाला. अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच…
गोमातेच्या संरक्षण संदर्भात मागण्यांसाठीचे भगवानबुवा कोकरे यांचे उपोषण मागे
खेड : गोमाता संरक्षण संदर्भातील मागण्यांसाठी तालुक्यातील लोटे येथे भगवान बुवा लोकरे यांनी सुरू केलेले उपोषण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेतले आहे. ह. भ. प.…
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
छत्तीसगड : छत्तीसगडचे सुप्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोदकुमार शुक्ल यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे आज ही घोषणा करण्यात आली. विनोदकुमार शुक्ल…
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
रत्नागिरी : जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज धर्मवीर…
