५२ हजार कोटींची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल : उद्योग मंत्री उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर दि.१२ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा शाश्वत विकासाची आर्थिक क्रांती…
Konkan Railway | लॉंग वीकेंड स्पेशल ट्रेनचे आरक्षण सुरू
रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर…
Hill station machal | पर्यावरणप्रेमींनी जिल्ह्यातील सर्वात उंच ‘मंचालगिरी’ अनुभवल्या ‘श्रावणसरी!
रत्नागिरी जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम माचाळ गावाचा ताम्रपटात 'मंचालगिरी' असा उल्लेख चिपळूण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सदस्यांनी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उंचीवरचे…
रत्नागिरी येथे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचा उपक्रम पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, जालनातील प्रशिक्षणार्थी सहभागी रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत…
पर्यटन वाढीसाठी स्पाईस व्हिलेज, कासव महोत्सव यावर भर द्या : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
रत्नागिरी येथे सिंधुरत्न समृध्द योजना बैठक रत्नागिरी, दि. ११ : जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी. कासव महोत्सव घ्यावेत. खेकडा पालन, कोंबडी…
कळंबुशी येथे शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथे कृषी महाविद्यालय खरवते - दहीवली येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण जागृकता कार्यानुभव अंतर्गत कृषी कन्या संघाच्या विद्यार्थीनीनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुशी येथे कृषी…
TOD TRAIN | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव विशेष ट्रेन!
रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand)…
झाडे लावणे ही आजची महत्त्वाची गरज : दत्ता कदम
लांजा : मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्या तुलनेत नव्याने झाडे लावण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी झाडे लावणे ही उद्याची नव्हे…
लांजात वन विभागाकडून सवलतीच्या दरात औषधी वनस्पतींच्या विक्रीसाठी स्टॉल
लांजा : लांजा वन विभागाच्या वतीने सवलतीच्या दरातील औषधी वनस्पती तसेच फळझाडे रोप विक्रीकरिता स्टॉल लांजा शहरात लावण्यात आला आहे. 'अमृत वृक्ष आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत वन विभागाने वड, फणस,…
शेतकऱ्यांवर दबाव आणून रिफायनरी लादली जाणार नाही : उद्योगमंत्री उदय सामंत
काही लोक कपडे बदलतात तशी भूमिका बदलतात : उदय सामंत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प आणणार : उदय सामंत रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरीच्या वायफल चर्चेला उधाण…
