कोकण एसटीप्रेमी ग्रुपतर्फे धाराशिव-पणजी बससाठी नवीन मार्गफलक भेट
रत्नागिरी : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य श्री.मयूर शिरसाट ह्यांच्या तर्फे धाराशिव आगाराकडून चालविण्यात येणाऱ्या धाराशिव – पणजी – धाराशिव या मार्गावरील बस सेवेसाठी नवीन मार्ग फलक नुकताच भेट स्वरूपात देण्यात आला.…
रत्नागिरीचे तहसीलदार म्हात्रे यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
रत्नागिरी : रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची काँग्रेसच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या वेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शरद कापसे, कल्पेश जाधव,…
विदर्भात ३० जूनला तर उर्वरित राज्यात १५ जूनला शाळा उघडणार
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती मुंबई : राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता…
संस्थेच्या नावे जमीन करण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम सुरू
नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेची इमारत सहकारी संस्था म्हणून ज्या जमिनीवर नोंदणीकृत आहे, ती जमीन संस्थेच्या नावे…
कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेसना जादा काेच
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दूर पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत. या दोन गाड्यांमध्ये हापा मडगाव तसेच पोरबंदर…
दापोलीत ३० एप्रिलला ‘समर सायक्लोथॉन २०२३’चे आयोजन
विजेत्यांसाठी लाखाची बक्षिसे दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी दापोली…
Application For Android And Ios
Application For Android And IosBasically, they are useless products looking to get their audience through the name of famous brands.The system allows the active use of generous bonuses, and the…
पुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु : पटोले
मुंबई, दि. १७ एप्रिल : जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत…
शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये : नाना पटोले
महाविकास आघाडीची दुसरी वज्मूठ सभा नागपूरमध्ये संपन्न नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट…
उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत रुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडून श्री सदस्यांची विचारपूस मुंबई :खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात…
