चिपळूण परिसरातील १२ शाळांसाठी अग्रणी उपक्रमांतर्गत कार्यशाळा
चिपळूण : ज्ञान प्रबोधिनीच्या चिपळूण संपर्क केंद्राच्या माध्यमातून चिपळूण परिसरातील निवडक १२ शाळांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आग्रणी योजना या उपक्रमासंबंधात एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली.…
रत्नागिरी-मडगाव एक्सप्रेस ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार!
रत्नागिरी : मडगाव ते रत्नागिरी मार्गावर धावरणारी डेली एक्सप्रेस दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली…
अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
अलिबाग : शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई विभागामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर 67 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासनातर्फे अल्पसंख्याक लोकसमूहातील युवक व महिला…
कला पथकांच्या माध्यमातून लोक कल्याणकारी योजनांचा जागर!
रत्नागिरी : शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला माध्यमाचा वापर जिल्ह्यात करण्यात येत आहे. कलापथकांच्या माध्यमातून शासनाने कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित मोहीम 11 मार्चपासून सुरु करण्यात आली आहे. या…
रेल्वे स्टेशनला नवघर नाव देण्याच्या मागणीसाठी उग्र मोर्चा
उरण दि. १३ (विठ्ठल ममताबादे ) : गेली 12 वर्षे सिडको आणि रेल्वे सोबत वारंवार पत्रव्यवहार आणि चर्चा करूनही उरण तालुक्यातील मौजे नवघर येथे रेल्वे स्टेशन असताना नवघर रेल्वे स्टेशन…
मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे १६ पासून ‘शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन’ प्रशिक्षण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शासकीय मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी च्या मत्स्यसंवर्धन विभागातर्फे दि. १६ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत “शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व…
धनगर समाजासह वंचितांचा विकास साधणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,13 मार्च 2023 ¡ धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित , वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या…
मतदार जागृतीसाठी रत्नागिरीला उत्कृष्ट समाज माध्यम पुरस्कार!
मुंबई : मतदार जागृतीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या कामगिरीची दखल मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी घेतली आहे. या कामगिरीसाठी रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गौरव देखील करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र…
कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा…
मुंबई-गोवा महामार्ग कामासंदर्भात मंत्रालयात आज महत्वपूर्ण बैठक
जन आक्रोश समितीच्या इशाऱ्यानंतर शासनाला जाग सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, आ. साळवी आदींची उपस्थिती रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या…
