वैजी गावातील कृषीदूतांकडून मंदिर परिसरात श्रमदान
चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निखिल चोरगे , प्राचार्य संकेत कदम,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शमिका चोरगे, ग्रामीण कृषि…
गॅसवाहू टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प
हातखंबा : रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावर एल. पी. गॅस वाहू टँकरला हातखंबा येथे अपघात झाल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक वाहतूक काल रात्रीपासूनच ठप्प पडली आहे.…
रक्षाबंधननिमित्त सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीटे उपलब्ध!
रत्नागिरी : रक्षाबंधन सणानिमित्त जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी पाकिटाची किंमत 12 रुपये आहे. पाकिटातून राखी देशात विदेशात कुठेही…
खड्ड्यांना कंटाळला रस्ता आणि स्वतःच बाजूला झाला!
सोशल मीडियावर व्हायरल रस्त्याची मोठी चर्चा
Konkan Railway | कणकवली रेल्वे स्थानकावर लवकरच एस्केलेटर!
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कणकवली रेल्वे स्थानकावर लवकरच अत्याधुनिक एस्केलेटर (स्वयंचलित जिना) उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अधिक…
राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी : राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये.…
मत्स्य पदवीधरांची मत्स्य विभागात थेट भरतीसाठी शासनाने दखल घ्यावी
रत्नागिरी : राज्यातील मत्स्य पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्या माजी पदवीधरकांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध…
महावितरणचे बड्या थकबाकीदारांना अभय तर सामान्य ग्राहकांची अडवणूक!
वसुलीसाठी सामान्य ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या धमक्या रत्नागिरी : स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यात अपयश आलेल्या महावितरणने अलीकडे बिलांच्या वसुलीत बड्या थकबाकीदारांना मोकळे सोडून छोट्या ग्राहकांची अडवणूक करण्याचे…
रत्नागिरीत ना. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’!
रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांसोबत बसून ऐकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या…
मिरकरवाडा बंदर राज्यातील सक्षम बंदर बनवणार : ना. नितेश राणे
रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे…
