वीस युवकांना मिळाला अग्नी सुरक्षा प्रशिक्षणाचा थेट लाभ; रोजगाराच्या संधी खुल्या!

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष – उरण विधानसभा आणि शिवसेना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नागरी संरक्षण: जीवनरक्षक अग्निसुरक्षा प्रशिक्षण” उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला…

Team RatnagiriLive

आता २४ तास वाळू वाहतूक होणार ; राज्य शासनाने बंदी हटवली

मुंबई : राज्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर असलेली बंदी हटवून, काही अटींसह २४ तास वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित…

Team RatnagiriLive

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : १९८० च्या दशकात पनवेल तालुक्यातील न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार…

Team RatnagiriLive

Good News | महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा नवा अध्याय!

धुळे बनले राज्यातील तिसरे 'पूर्णतः हरित' अमृत स्टेशन! धुळे : भारतीय रेल्वे आता पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, धुळे रेल्वे स्थानक…

Team RatnagiriLive

Konkan Railway | रत्नागिरी-दादर पॅसेंजरसाठी आ. भास्कर जाधव यांचा विधानसभेत बुलंद आवाज!

मुंबई : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री. भास्कर जाधव यांनी आज, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात कोकण रेल्वेशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रश्नावर औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले.…

Team RatnagiriLive

विविध आदिवासी वाडीवर शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  वनवासी कल्याण आश्रम उरण च्या वतीने अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर, केल्याचा माळ वाडी, विंधणे वाडी येथील शाळेत जाणाऱ्या मुलांना वह्या, शालोपयोगी वस्तू वाटप, खाऊवाटप तसेच…

Team RatnagiriLive

खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शनिवारी मोफत वाटप

रत्नागिरी, दि. ३ : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूण येथे मोफत वाटप होणार आहे. शनिवार…

Team RatnagiriLive

रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; शाळकरी विद्यार्थी तीन तास बसमध्ये अडकले!

सार्वजनिक बांधकाम खात्याने दरड हटवल्यावर वाहतूक सुरू खेड ( रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला सातारा जिल्ह्याशी जोडणाऱ्या तसेच पर्यटकांची पसंती असलेल्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली.…

Team RatnagiriLive

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!

'RailOne' ॲप झाले लाँच, आता सर्व सेवा एकाच ठिकाणी📱🚆 नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली…

Team RatnagiriLive

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे,…

Team RatnagiriLive