आषाढी वारीला प्रवासी सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन!
पुणे: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे परिवहन मंत्री, श्री. प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली की, आषाढी एकादशीच्या…
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम अजूनही संथ गतीने!
संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत अनेकांनी अनेक आश्वासने दिली. मात्र अजूनही हे काम संथ गतीने सुरू आहे. संगमेश्वर मध्ये आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड दरम्यान अनेक…
चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक १५ दिवसांनी पुन्हा सुरू
चिपळूण : कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे चिपळूण -कराड मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. बुधवारपासून या ठिकाणाहून होणारी वाहतूक…
मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील
रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केले. ना. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित…
गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी डीजिटल माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत अंमलबजावणीमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून…
काजू बागेतील सेंद्रीय क्रांती!
चिपळूण : "निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!" या प्रेरणादायी मंत्राला अनुसरून कात्रोळी कुंभारवाडी येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण (संचलित - डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था)…
खेड-सातारा जोडणाऱ्या रघुवीर घाटातील दरड हटवली ; वाहतूक सुरू
खेड (रत्नागिरी): खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील पहिली दरड कोसळण्याची घटना सोमवारी रात्रीच्या वेळी घडली होती. यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक…
अखेर परप्रांतीयांच्या विरोधात शिरोडकर कुटुंबियांची तक्रार शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पोलिसांत दाखल
माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये धडक न्याय मिळेपर्यंत शिवसेना शिरोडकर कुटुंबियांच्या पाठीशी वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांच्या जमीनीचा जबरदस्ती ताबा…
‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी
रत्नागिरी, दि. २ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा), एमसीपीसीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, नालसा आणि एमसीपीसीने ९० दिवसांच्या 'राष्ट्रासाठी मध्यस्थी '…
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
रत्नागिरी : सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वे मधील त्यांच्या…
