गणेशोत्सव आता अधिकृतपणे घोषित झाला महाराष्ट्र राज्योत्सव!
मुंबई : गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या सार्वजनिकतेच्या रूपातून साजरा होणारा गणेशोत्सव, आता अधिकृतपणे राज्योत्सव म्हणून मान्यताप्राप्त…
कोकण रेल्वेकडून ‘महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ विषयावर चर्चासत्र
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्फत १० जुलै २०२५ रोजी बेलापूर येथील त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (निवृत्त) श्री डी. शिवनंदन हे प्रमुख…
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली गुरुपौर्णिमेची भेट!
मुंबई: मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने गुरुवारी १० जुलै २०२५ रोजी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार केलेला…
गावावरून मुंबईला परत येताना रेल्वेचे कन्फर्म आरक्षण मिळण्यासाठी अशी वापरा युक्ती!
रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा तालुक्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त मुंबई : गावावरून मुंबईला येताना सर्वांनीच वेटिंग लिस्टचा सामना केला असेल. बऱ्याचदा मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस सारख्या गाड्यांचे तिकीट वेटिंग लिस्टच…
कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी- पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या…
रेल्वे आणि बांधकाम क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू
मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि अशोका बिल्डकॉन लिमिटेड (Ashoka Buildcon) यांनी गुरुवारी, १० जुलै २०२५ रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला. या करारामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा…
सरपंच पदासाठी आरक्षण सोडती सोमवारी जाहीर होणार
तहसिलदार कार्यालयात काढणार सोडत रत्नागिरी, दि. १० : जिल्ह्याकरिता तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे…
Good News | अग्निवीर भरती मेळावा ४ आॕगस्ट ते ४ सप्टेंबर पुण्यात
रत्नागिरी, दि. 10 : मुंबई अभियंता गट आणि केंद्र खडकी, पुणे येथे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) अग्निवीर (तांत्रिक) आणि अग्निवीर (ट्रेड्समन १० वी आणि ८ वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुला…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुविधा : सहायक आयुक्त इनुजा शेख रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यामार्फत वाचनालय सुरु करण्यात आले असून,…
तमिळनाडूत रेल्वे फाटकावर तीन ठार; रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात १५ दिवसांची सुरक्षा मोहीम जाहीर!
चेन्नई/नवी दिल्ली: तमिळनाडूमध्ये एका रेल्वे फाटकावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, काल रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ब्लॉक विभागातील…
