६१ लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणी संशयिताला गुजरातमधून अटक
रत्नागिरी : स्वतःला "मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन" विभागातून बोलत असल्याचे सांगून, त्यांचे सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती दाखवून सायबर फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीस गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या फसवणुकीत तब्बल…
मुख्यमंत्री सहायता निधी व मदत कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज फित…
12th exam result 2025 | राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यंदा एकूण ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…
रत्नागिरी शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरण अर्धवट ; साईडपट्ट्यांचे कामही अपूर्णच!
पादचारी तसेच वाहनधारकांना करावा लागतोय नाहक सामना! रत्नागिरी : शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून अर्ध्यावर सोडून देण्यात आले आहे. तयार झालेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे डांबरीकरण देखील अर्ध्यावरच सोडून देण्यात…
देशातील पहिलं पुस्तकांचं गाव भिलारला मराठी भाषा मंत्र्यांची भेट
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील देशातील पहिलं पुस्तकांचं गाव असलेल्या भिलार या गावाला राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. भिलार या पुस्तकांच्या गावातील ८ व्या वर्धापन दिनानिमित्त…
बारावी परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल
पुणे : राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल उद्या (सोमवारी) ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. या बाबत…
संगमेश्वर तालुक्यातील बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच वाटप
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कामगारांच्या साहित्य वाटपात कुणी गैरप्रकार करत असेल…
देवरुखवासीयांसाठी बावनदी धरणावरील बंधाऱ्याचे भूमिपूजन
रत्नागिरी : देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीवर धरण बांधकामाचे भूमीपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन…
नाचणे येथील समर कॅम्पला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दीडशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. फिटनेस मंत्रा…
शेकडो कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे मांडल्या व्यथा
जेएनपीटीचे शेकडो कामगार महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वासाठी आग्रही उरण (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना आज जेएनपीटीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी बोलावून घेतले…
