सरपंचांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध : ना. उदय सामंत

सांगली : सरपंच हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा पाया असून त्यांच्या परवानगीशिवाय गावाच्या विकासाची कोणतीही योजना साकार होऊ शकत नाही. समाजात सरपंचांना असलेलं महत्त्वाचं स्थान अधोरेखित करताना, त्यांच्या विविध मागण्यांचा…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मडगाव-मुंबई विशेष गाड्या ६ एप्रिलपासून धावणार!

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने खुशखबर दिली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात (२०२५) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे…

Team RatnagiriLive

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित एक्झिक्यूटिव्ह लाऊंज सुविधेचा शुभारंभ

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुविधेचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. याआधी चिपळूण तसेच खेड स्थानकावर देखील एक्झिक्यूटिव्ह लाऊंज…

Team RatnagiriLive

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवणाची वेळ अर्धा तासच!

बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गाऱ्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्याबाबत विचारणा केली असता, ही जेवणाची वेळ आहे, असे…

Team RatnagiriLive

महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता विषयक सुविधांना प्राधान्य : ना. अदिती तटकरे

मुंबई : चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत - महिला…

Team RatnagiriLive

११ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यास पकडले

रत्नागिरी : तालुकास्तरावरील अधिकाऱ्याकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी लोकसेवक प्रदीप प्रीतम केदार (५०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

Team RatnagiriLive

तक्रारी व समस्यांच्या बातम्यांना आता मिळणार सरकारकडून तातडीने प्रतिसाद

मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना राज्य शासनाकडून त्वरित प्रतिसाद दिला जाणार आहे. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींविषयी माध्यमांमधील बातम्यांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने शासनाने शुक्रवारी…

Team RatnagiriLive

कोकण बोर्डात दहावी परीक्षेमध्ये ‘कॉपी’ची एकही घटना नाही!

रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील…

Team RatnagiriLive

रत्नागिरी कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे कोकण नगर येथे शबे कद्र उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या मूस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे,या पवित्र रमजान महीन्या मध्ये 26व्या दिवशी…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळूरूपर्यंत नेण्याचा घाट

रत्नागिरी : उद्घाटनानंतर सुरुवातीपासूनच शंभर ते 105 टक्के इतके प्रवासी भारमान लाभत असलेली मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची स्वतंत्र ओळख पुसण्याचा घाट घातला जात आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार  मंगळूरु- मडगाव…

Team RatnagiriLive