बिरमणीमधील स्थलांतरित कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदूळ वाटप

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : खेड तालुक्यातील बिरमणी येथील 10 स्थलांतरित आदिवासी कुटुंबांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी दिली. या…

Team RatnagiriLive

How To Play Craps And Win Find Out In Less Compared To Four Minute

How To Play Craps And Win Find Out In Less Compared To Four Minutes3 Ways To Enjoy CrapsContentTypes" "Associated With Bets In CrapsOur Latest On-line Craps BonusesHow To Play Craps…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावर २५ जुलैला मेगाब्लॉक

तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 25 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून…

Team RatnagiriLive

देवरूखात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१११ रक्तदात्यांनी केले रक्तदान देवरूख (सुरेश सप्रे ) : पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख)व तालुका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.देवरूख पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन…

Team RatnagiriLive

जिल्ह्यातील सर्व शाळांना २१ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी, दि.२० (जि.मा.का.) : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २० ते २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात…

Team RatnagiriLive

रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

इतर काही गाड्यांना लेट मार्क; करमाळी एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास चार तास रखडली रत्नागिरी : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या…

Team RatnagiriLive

ठाकूरवाडी गावावर मोठी दरड कोसळून पाचजणांचा मृत्यू ; १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ अडकल्याची भीती

माळीण दुर्घटनेची पुन्हा एकदा आठवण रायगड :  गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रायगड तालुक्यातील खालापूरमधील ठाकूरवाडीला बसला आहे. खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड…

Team RatnagiriLive

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून म्हणून सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये व उच्च माध्यमिक शाळा यांना दिनांक 20 जुलै…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली ; चिपळूण, खेडला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आल्याने जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरू लागले आहे. चिपळूणमध्ये देखील वाशिष्ठी नदीला पुराच्या पाण्याने ग्रासल्याने शहराला…

Team RatnagiriLive

शिक्षण संस्थेच्या आवारात हुतात्मा जवान स्मारक असण्याचे महत्त्व

शिक्षण संस्था चालक बंधू-भगिनी, सप्रेम नमस्कार. आपण शिक्षणासारख्या भावी पिढ्या घडविणाऱ्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. संस्था उत्तम रीतीने चालविण्यासाठी आपण घेत असलेले परिश्रम नक्कीच कौतुकास्पद…

Team RatnagiriLive