रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना बुधवारीही सुट्टी

रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार बुधवारी (दि. २० ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी…

Team RatnagiriLive

कोकण विभागातील पहिला ‘अमृत’ मेळावा गुरुवारी

रत्नागिरी, दि. 19 : अमृत योजनांच्या प्रचार प्रसारासाठी कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वा. अंबर हॉल, टी आर पी येथे आयोजित…

Team RatnagiriLive

मधुबन कट्ट्यावर भर पावसातही कविता बहरली : संजय केणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : विमला तलाव मधुबन कट्ट्यावर कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे दरमहा होणारे ११८ वे कवी संमेलन भरपावसातही बहारदार होऊन श्रोत्यांना आनंद दिला, असे विचार कविसंमेलनाचे…

Team RatnagiriLive

दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

​रत्नागिरी: दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन कोकण नगर येथील मदरसा फैजाने अत्तार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात, दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ…

Team RatnagiriLive

Konkan Railway | चिपळूण-पनवेल मार्गावर आणखी मेमू स्पेशल गाड्या धावणार!

रत्नागिरी : गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चिपळूण आणि पनवेल दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या (MEMU) चालवण्याचा निर्णय…

Team RatnagiriLive

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ कार वाहतूक सेवेसाठी नोंदणीची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढली

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो-रो (Roll-on/Roll-off) कार वाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, कोलाड ते नांदगाव रोड आणि वेर्णा दरम्यानच्या या…

Team RatnagiriLive

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे

काजूला मिळणारा कमी भाव ही चिंतेची बाब : नामदार नितेश राणे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काजू क्षेत्र वाढवणार चंदगड (कोल्हापूर):  सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव…

Team RatnagiriLive

रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ तासांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि…

Team RatnagiriLive

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा…

Team RatnagiriLive