मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणसाठी रवाना!
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासीयांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार असून यातील…
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गणेशोत्सवात धावणार १६ डब्यांची!
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सध्या ८ डब्यांची धावणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) आता दुप्पट क्षमतेने,…
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज
रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने कंबर कसली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत…
गुजरातच्या मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता
उरण: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात सुरक्षिततेसाठी थांबलेल्या एका गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता झाला आहे. भरतभाई डालकी (वय ४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.…
दरड कोसळून खंडित झालेली अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत
राजापूर: कोकणातून कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा येत होता, मात्र…
बोर्ड परीक्षा खासगी विद्यार्थी नोंदणी ऑगस्ट अखेरपर्यंत
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं.१७) योजनेअंतर्गत १ ऑगस्टपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे.…
मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये : मंत्री. नितेश राणे
मुंबई : कोकणासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांना tweet द्वारे आवाहन केले आहे. "मच्छीमार बांधवांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..! कोकण…
उलवे नोडमध्ये नागरिकांसाठी आसन व्यवस्था
उरण : उलवे नोडमधील नागरिकांना आणि प्रवाशांना ये-जा करताना होणारा त्रास कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रतिश वामन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी सेक्टर २४, उलवे…
दापोलीत पोलीस दल आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण
दापोली, १९ ऑगस्ट: अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्तीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी पोलीस…
खुशखबर!! गणपतीसाठी गुजरातमधून रत्नागिरीपर्यंत गुरुवारपासून विशेष ट्रेन धावणार!
रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पश्चिम रेल्वे (WR) उधना ते रत्नागिरी दरम्यान गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहे. ही गाडी दि. 21 ऑगस्ट…
