दिघोडे गावची ‘सुवर्णकन्या’ अवनी कोळी हिची उत्तुंग भरारी!
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील दिघोडे गावची नेमबाज सुवर्णकन्या अवनी कोळी ही नॅशनल शुटिंग स्पर्धेमध्ये भारतामधून उरणमधील पहिली विख्यात नेमबाज ठरण्याचा सन्मान मिळवला. नेमबाजी हा एक क्रीडा…
वाढत्या रिक्षांमुळे उत्पन्नात घट
उरण दि. ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात पूर्वी मोजक्याच रिक्षा होत्या त्यामुळे रिक्षा चालकांना चांगला रोजगार उपलब्ध होत होता. कालांतराने औद्योगिकीकरण वाढले. लोकसंख्या वाढली. दळणावळणाची साधने वाढले. सुख…
सावधान!! रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ तासांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा
मुंबई, महाराष्ट्र: पुढील तीन तासांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी विशेषतः सखल भागातील रहिवाशांनी…
नगर परिषद कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
बहुजन समाज पार्टीचा रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाला निवेदनातून इशारा रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील मुकादम मनोहर काशिनाथ कदम यांना "ऑन ड्युटी" असताना झालेल्या मारहाणीप्रकरणी बहुजन समाज पार्टीने तीव्र…
आता कांदळवन संरक्षणासाठी शेतकऱ्यांना देणार कार्बन क्रेडिट
मुंबई : समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अथवा वैयक्तिक जागेत असलेल्या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल. अशा जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणाकरिता 'कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे…
कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाला सदिच्छा भेट
मांडकी, ता.चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांना सदिच्छा भेट…
खुशखबर!!! नामांकित बी.टी.डब्ल्यू. ग्रुपमध्ये पूर्णवेळ आणि इंटरशिप पदांसाठी भरती
मुंबई, ४ जुलै, २०२५ — विमा, व्यवसाय विकास, डिजिटल मार्केटिंग, व्हिसा, हवाई तिकीट आणि सल्लागार सेवांमधील अग्रगण्य प्रदाता, बी.टी.डब्ल्यू. ग्रुप (BTW Group) पुणे, ठाणे, दादर, बाणेर आणि लोअर परळ येथील…
Breaking | दरडीपाठोपाठ रघुवीर घाटात रस्ता खचला ; कायमस्वरूपी उपाययोजनेची कांदाटी खोऱ्यातून मागणी
खेड : यंदाच्या पावसाळ्यात काही दिवसापूर्वीच रत्नागिरी तसेच सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्याच्या पाठोपाठ शुक्रवारी पुन्हा या घाटातील रस्ता खचला आहे. मात्र, असे असले तरी…
रत्नागिरीत भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीच्या मित्रावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : येथील भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या झालेल्या तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चार दिवसापूर्वी मूळच्या हरियाणा राज्यातील असलेली सुखप्रीत धारीवाल…
यंदाच्या आषाढी वारीत ‘विकास रथ’ ठरला लक्षवेधी!
पंढरपूर : पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदा एक आगळावेगळा 'विकास रथ' वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. "जमला वारकऱ्यांचा मेळा, फुलला भक्तिभावाचा मळा; योजनांच्या माहितीचा, विकास रथ आगळा!" या घोषवाक्यासह हा रथ…
