कृषिकन्यांकडून आबिटगाव येथे कीटकनाशकाची फवारणी
मांडकी पालवण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण यांच्या विद्यार्थिनींनी आबिटगांव येथे 3…
धक्कादायक!! आईनेच पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विकले!
दापोली : आईकडून मुलाची विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा दापोली : तालुक्यातील एका मातेने आर्थिक फायद्यासाठी आपल्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलाला विकल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून त्या मातेसह सत्यवान…
पाचाड येथे चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक
चिपळूण: पाचाड येथे कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण आणि कृषी विभाग, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने चारसुत्री भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देणार : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री मुरलीधर मोहोळ
उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळानी पास करून केंद्राला पाठविला आहे. त्यामुळे नाव तर दिबांचेच देणार अन्य नावाचा…
IMD अलर्ट: महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा!
रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क…
वीस युवकांना मिळाला अग्नी सुरक्षा प्रशिक्षणाचा थेट लाभ; रोजगाराच्या संधी खुल्या!
उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष – उरण विधानसभा आणि शिवसेना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नागरी संरक्षण: जीवनरक्षक अग्निसुरक्षा प्रशिक्षण” उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला…
आता २४ तास वाळू वाहतूक होणार ; राज्य शासनाने बंदी हटवली
मुंबई : राज्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर असलेली बंदी हटवून, काही अटींसह २४ तास वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित…
न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : १९८० च्या दशकात पनवेल तालुक्यातील न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार…
Good News | महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा नवा अध्याय!
धुळे बनले राज्यातील तिसरे 'पूर्णतः हरित' अमृत स्टेशन! धुळे : भारतीय रेल्वे आता पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, धुळे रेल्वे स्थानक…
Konkan Railway | रत्नागिरी-दादर पॅसेंजरसाठी आ. भास्कर जाधव यांचा विधानसभेत बुलंद आवाज!
मुंबई : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री. भास्कर जाधव यांनी आज, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात कोकण रेल्वेशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रश्नावर औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले.…
