विविध आदिवासी वाडीवर शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  वनवासी कल्याण आश्रम उरण च्या वतीने अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर, केल्याचा माळ वाडी, विंधणे वाडी येथील शाळेत जाणाऱ्या मुलांना वह्या, शालोपयोगी वस्तू वाटप, खाऊवाटप तसेच…

Team RatnagiriLive

खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शनिवारी मोफत वाटप

रत्नागिरी, दि. ३ : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूण येथे मोफत वाटप होणार आहे. शनिवार…

Team RatnagiriLive

रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; शाळकरी विद्यार्थी तीन तास बसमध्ये अडकले!

सार्वजनिक बांधकाम खात्याने दरड हटवल्यावर वाहतूक सुरू खेड ( रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला सातारा जिल्ह्याशी जोडणाऱ्या तसेच पर्यटकांची पसंती असलेल्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली.…

Team RatnagiriLive

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!

'RailOne' ॲप झाले लाँच, आता सर्व सेवा एकाच ठिकाणी📱🚆 नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली…

Team RatnagiriLive

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे,…

Team RatnagiriLive

आषाढी वारीला प्रवासी सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन!

पुणे: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे परिवहन मंत्री, श्री. प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली की, आषाढी एकादशीच्या…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम अजूनही संथ गतीने!

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत अनेकांनी अनेक आश्वासने दिली. मात्र अजूनही हे काम संथ गतीने सुरू आहे. संगमेश्वर मध्ये आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड दरम्यान अनेक…

Team RatnagiriLive

चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक १५ दिवसांनी पुन्हा सुरू

चिपळूण :  कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे चिपळूण -कराड मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. बुधवारपासून या ठिकाणाहून होणारी वाहतूक…

Team RatnagiriLive

मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील

रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केले. ना. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित…

Team RatnagiriLive

गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी डीजिटल माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत अंमलबजावणीमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून…

Team RatnagiriLive