रत्नागिरीतील तिरंगा रॅली रद्द

रत्नागिरी : भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी आज रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र,…

Team RatnagiriLive

भोके-रेवाळेवाडी रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी : तालुक्यातील भोके - रेवाळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासकामांचे उद्‍घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कोनशीलेचे अनावरण करून रस्त्याचे जनतेसाठी औपचारिक लोकार्पण करण्यात आले.हा रस्ता…

Team RatnagiriLive

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस अतिरिक्त रेकद्वारे पावसाळ्यात दररोज चालवावी

कोकण विकास समितीचे रेल्वेला पत्र रत्नागिरी : मुंबई–मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मान्सून वेळापत्रकानसार आठवड्यातील सहा दिवसांऐवजी तीनच दिवस चालवली जात असल्याने अतिरिक्त रेक उपलब्ध करून ही प्रीमियम गाडी एकतर आठवड्यातून…

Team RatnagiriLive

भारतीय नौदलाचे दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर रत्नागिरी : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेतर्फे बेलापुरमध्ये सुरक्षा चर्चासत्र

बेलापूर : कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे…

Team RatnagiriLive

तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार :  पालकमंत्री नितेश राणे

सिंधदुर्ग नगरी : तिलारी प्रकल्पाच्या शिरंगे गावच्या बुडीत क्षेत्रातील राहिलेल्या काही झाडे तसेच बांधकामांचे फेर मुल्यांकन होऊन संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी व…

Team RatnagiriLive

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

मुंबई : राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी केला आहे. काही…

Team RatnagiriLive

ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करणार नाही : ना. नितेश राणे

रत्नागिरी : सिंधुदुर्गातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग तेरा गावातून जाणार आहे. या सर्व गावांमध्ये खासदार नारायण राणे मी स्वतः व भाजप व मित्रपक्ष महायुतीतील सहकारी प्रत्येक गावात जाणार आहोत. या सर्व…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या नव्या एसटी बस स्थानकात चालक वाहकांसाठी वातानुकूलित कक्ष

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील सुसज्ज बस स्थानकाचे दिनांक 11 मे 2025 रोजी उद्घाटन होत आहे. या बस स्थानकामध्ये चालक वाहकांसाठी वातानुकूलित कक्षासह बाळ आणि त्यांच्या आईचा विचार…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्याइशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा हंगामात गुंतलेल्या बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.…

Team RatnagiriLive