देशातील पहिलं पुस्तकांचं गाव भिलारला मराठी भाषा मंत्र्यांची भेट
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील देशातील पहिलं पुस्तकांचं गाव असलेल्या भिलार या गावाला राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. भिलार या पुस्तकांच्या गावातील ८ व्या वर्धापन दिनानिमित्त…
बारावी परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल
पुणे : राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल उद्या (सोमवारी) ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. या बाबत…
संगमेश्वर तालुक्यातील बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच वाटप
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कामगारांच्या साहित्य वाटपात कुणी गैरप्रकार करत असेल…
देवरुखवासीयांसाठी बावनदी धरणावरील बंधाऱ्याचे भूमिपूजन
रत्नागिरी : देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीवर धरण बांधकामाचे भूमीपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन…
नाचणे येथील समर कॅम्पला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दीडशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. फिटनेस मंत्रा…
शेकडो कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे मांडल्या व्यथा
जेएनपीटीचे शेकडो कामगार महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वासाठी आग्रही उरण (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना आज जेएनपीटीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी बोलावून घेतले…
चिपळूणमध्ये बांधकाम कामगारांना मदतीचा हात
रत्नागिरी : कामगार विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
बुडणाऱ्या नौकेतील १६ पर्यटकांना वाचवणाऱ्या फरीद तांडेल यांचा सन्मान
रत्नागिरी : शहरानजीक असलेल्या रनपार समुद्रात नौकेमधून फिरण्यासाठी गेलेल्या १६ तरुणांना वाचविणारा फरीद तांडेल यांचा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.…
देवरूख येथे ७ ते ९ मे दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसह खाद्य महोत्सव
देवरूख (सुरेश सप्रे) : भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुकाच्या पुढाकाराने कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण गौरव चषक भव्य निमंत्रितांसाठी राज्यस्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सव दि. ७ ते…
‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक…
