मंडणगडमध्ये महसूल विभागातील तीन लाचखोर ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले

मंडल अधिकारी, तलाठ्यासह अन्य एका कर्मचाऱ्यांचा समावेश मंडणगड : महसूल विभागाशी संबंधित कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह एकूण तिघांना अँटी करप्शन विभागाच्या रत्नागिरी येथील पथकाने सापळा रचून…

Team RatnagiriLive

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा : ना. नितेश राणे

मुंबई, दि. २७  : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या…

Team RatnagiriLive

एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये दाखल

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ची तुकडी चिपळूण मध्ये दाखल झाली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध ठिकाणी आपत्तीच्या घटना…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ जून रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून 2025 चा लोकशाही दिन सोमवार 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी  : मागील काही दिवस हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरवत संततधार कोसळणाऱ्या पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्राप्त इशाऱ्यानुसार पुढील तीन तास जिल्ह्यात मुसळधार…

Team RatnagiriLive

जनेप प्राधिकरणाने भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून  स्थान मिळवले : ना. सर्बानंद सोनोवाल

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : भारताचे सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणारे बंदर म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सोमवारी, २६ मे २०२५ रोजी आपला ३६ वा वर्धापन…

Team RatnagiriLive

उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे वादळी पावसामुळे नुकसान

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात २५ मे २०२५ रोजी  पावसामुळे आणि वादळीवाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच तेथील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.…

Team RatnagiriLive

मुसळधार पावसामुळे दापोलीत एकजण वाहून गेला ; शोध सुरुच

दापोली : गेल्या काही दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दापोली तालुक्यात एकजण वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. तालुक्यातील वणंद गावातील कांगणेवाडी येथे राहणारे राजेंद्र उर्फ राजू कोळंबे (४५) हे तेथील नदीला…

Team RatnagiriLive

गणपतीपुळ्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत उधाणलेल्या समुद्राच्या लाटा

रत्नागिरी : गेले काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार समुद्र खवळलेला असतानाच गणपतीपुळे येथे सोमवारी उधाण आलेल्या समुद्राच्या लाटा तेथील गणपती मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत येऊन धडकल्या. मुसळधार पावसामुळे आणि अमावास्येच्या पार्श्वभूमीवर…

Team RatnagiriLive

धुवाधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची राजापूर शहरास भेट देऊन पाहणी

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोसळणऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिह यांनी सोमवारी सायंकाळी राजापूर शहरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱयीं बैठक…

Team RatnagiriLive